कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या चरणी श्रद्धा ठेवून केलेली प्रार्थना आणि सात्त्विक आचरण यामुळे मनाला शांती आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या एकादशीची कथा काय आहे…
हिंदू धर्मात चातुर्मासाला अत्यंत पवित्र मानले जातात. देवशयनी एकादशीपासून सुरू होणाऱ्या या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, तर भक्त विविध व्रत, पूजा आणि दानधर्म करून पुण्य प्राप्त करतात. चातुर्मासात…
२५ जुलैपासून देवशयनी एकादशीने चातुर्मासाची सुरुवात होणार आहे. या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याची मान्यता असून, शुभकार्यांना विराम दिला जातो. मात्र या काळात प्रमुख सण मोठ्या उत्साहात साजरे केले…
आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात. योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. योगिनी एकादशीला भगवान विष्णूंना कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा…
शास्त्रांमध्ये योगिनी एकादशीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच एकादशीच्या दिवशी विविध ठिकाणी दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. योगिनी एकादशीला…
आषाढ़ कृष्ण एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हटले जाते. हे व्रत पाळल्याने ८८ हजार ब्राह्मणांना भोजन दिल्यासारखेच पुण्य मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जुलै महिन्यातील पहिली एकादशी कधी आहे ते जाणून…
या वर्षी निर्जला एकादशी २५ जून रोजी आहे. निर्जला एकादशी पाच राशींसाठी शुभ असणार आहे. या लोकांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे सुख आणि समृद्धी वाढेल. आरोग्य सुधारेल आणि आर्थिक…
विष्णुपुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि प्राचीन पुराण असून, यात भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची, सृष्टीच्या निर्मितीची आणि धर्म-आचरणाची सविस्तर माहिती दिली आहे.
सर्वसाधारण कुठल्याही देवळता गेल्यावर त्या त्या गाभाऱ्यात एखाद्या देवतेची मूर्ती पुजेसाठी असते आणि भाविक त्या देवदेवतेच्या मूर्तीला मनोभावे पुजतात. मात्र देशात असं एकमेव मंदिर आहे जिथे शस्त्राची पूजा केली जाते.
Swarnagiri Venkateswara Temple : स्वर्णगिरी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, ज्याला यदाद्री तिरुमला देवस्थानम म्हणूनही ओळखले जाते, हे हैदराबादपासून सुमारे 47 किमी अंतरावर भुवनगिरी येथील मानेपल्ली टेकड्यांवर आहे.
Nathdwara Shrinathji Temple : राजस्थानातील नाथद्वारा येथे, भगवान श्रीकृष्णाची त्यांच्या बालरूपात पूजा केली जाते आणि या विशेष मंदिराला श्रीनाथजी मंदिर म्हणतात.
"बळीराजा हा केवळ पुराणातील असुर सम्राट नव्हे, तर भक्ती, न्याय आणि लोककल्याणाचा प्रतीक होता. वामनावताराच्या कथेतून त्याने विनम्रता आणि भक्तिभावाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले."
हिंदू पुराणानुसार, भगवान विष्णूने जगाचे रक्षण करण्यासाठी अनेक अवतार घेतले आहेत, आणि त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण अवतार म्हणजे वराह अवतार. हा अवतार पृथ्वीवरील दैत्यांचा वसाहत असलेल्या अत्याचारापासून धरतीचे…
भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे.
पत्रिकेत राहू किंवा केतूची दशा बदलली की अनेकांना याचा त्रास जाणवतो. सतत अडचणी निर्माण करणारे राहू आणि केतू नेमको कसे निर्माण झाले त्याची पुराण कथा जाणून घेऊयात.
एका वर्षात भक्त २४ एकादशी उपवास करतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे व्रत केले जातात. विशेषतः सावन महिन्यात या एकादशी व्रताला खूप महत्त्व असते, तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. मान्यतेनुसार, पुत्रदा…
भगवान विष्णूचा शेवटचा अवतार असलेल्या कल्कीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. जन्म घेण्यासाठी कलियुग अंतिम शिखर गाठावे लागेल. ज्यामध्ये व्यक्तीचे आयुष्य काही वर्षांपर्यंत मर्यादित असेल. या मागचे खास कारण आणि…
एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. अशा परिस्थितीत ही फुले अर्पण करून भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता.
चातुर्मास सुरू झाला असून या चार महिन्यांच्या कालावधीत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. चातुर्मासात खऱ्या मनाने पूजा, जप, तपश्चर्या आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि देवी-देवतांचे आशीर्वादही प्राप्त…
हिंदू पंचांगानुसार, 17 जुलै रोजी देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. आजपासून भगवान विष्णू ४ महिने विश्रांतीसाठी क्षीरसागरात जातात. अशा परिस्थितीत भगवान विष्णू झोपल्यानंतर भक्तांची हाक कोण ऐकणार आणि पूजा कशी…