"बळीराजा हा केवळ पुराणातील असुर सम्राट नव्हे, तर भक्ती, न्याय आणि लोककल्याणाचा प्रतीक होता. वामनावताराच्या कथेतून त्याने विनम्रता आणि भक्तिभावाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले."
हिंदू पुराणानुसार, भगवान विष्णूने जगाचे रक्षण करण्यासाठी अनेक अवतार घेतले आहेत, आणि त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण अवतार म्हणजे वराह अवतार. हा अवतार पृथ्वीवरील दैत्यांचा वसाहत असलेल्या अत्याचारापासून धरतीचे…
भूषण गवई यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या असे म्हटले जात आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशच्या खजूराहो येथील प्रसिद्ध जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीबद्दल केलेल्या विधानाने वाद पेटला आहे.
पत्रिकेत राहू किंवा केतूची दशा बदलली की अनेकांना याचा त्रास जाणवतो. सतत अडचणी निर्माण करणारे राहू आणि केतू नेमको कसे निर्माण झाले त्याची पुराण कथा जाणून घेऊयात.
एका वर्षात भक्त २४ एकादशी उपवास करतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे व्रत केले जातात. विशेषतः सावन महिन्यात या एकादशी व्रताला खूप महत्त्व असते, तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. मान्यतेनुसार, पुत्रदा…
भगवान विष्णूचा शेवटचा अवतार असलेल्या कल्कीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. जन्म घेण्यासाठी कलियुग अंतिम शिखर गाठावे लागेल. ज्यामध्ये व्यक्तीचे आयुष्य काही वर्षांपर्यंत मर्यादित असेल. या मागचे खास कारण आणि…
एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला कामिका एकादशीचे व्रत केले जाते. अशा परिस्थितीत ही फुले अर्पण करून भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता.
चातुर्मास सुरू झाला असून या चार महिन्यांच्या कालावधीत भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. चातुर्मासात खऱ्या मनाने पूजा, जप, तपश्चर्या आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते आणि देवी-देवतांचे आशीर्वादही प्राप्त…
हिंदू पंचांगानुसार, 17 जुलै रोजी देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. आजपासून भगवान विष्णू ४ महिने विश्रांतीसाठी क्षीरसागरात जातात. अशा परिस्थितीत भगवान विष्णू झोपल्यानंतर भक्तांची हाक कोण ऐकणार आणि पूजा कशी…
श्री हरी विष्णूला समर्पित योगिनी एकादशीचे व्रत 2 जुलै रोजी पाळले जाणार आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आनंद आणि समृद्धी वाढते. योगिनी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक…
आज गुरुवार हा भगवान विष्णूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. भगवान विष्णूची अनेक नावे आहेत. भगवान विष्णूंना नारायणदेखील म्हणतात. भगवान विष्णूला नारायण का म्हणतात ते जाणून घेऊया.
अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा करण्याबरोबरच या कथेचे पठण करणेही खूप महत्त्वाचे आहे. पद्मपुराणात सांगितलेली अपरा एकादशीची संपूर्ण उपवास कथा जाणून घेऊया.
शास्त्रामध्ये सांगितले आहे की, तुळशीचे रोप लावण्यासाठी एक शुभ दिवस लक्षात ठेवावा. तुळशीची लागवड करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अतिशय शुभ आहेत.
ब्रह्मांडाचा निर्माता भगवान विष्णू चातुर्मासात निद्रा घेतात अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. या काळात भगवान शिव सृष्टीवर नियंत्रण ठेवतात. भगवान विष्णूच्या निद्राकाळाच्या या कालावधीला चातुर्मास म्हणतात.
एकादशी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्षात येते. वैशाख महिन्याच्या शुक्क्ष पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी नावाने ओळखले जाते.
गणपती महोत्सवानंतर प्रदीर्घ काळ म्हणजे पाच दिवस चालणारा आणि शरीराच्या रोमारोमात उत्साह जागविणारा हा सण म्हणजे दिवाळी. वर्षभर आपण घराची जितकी साफसफाई करत नाही तितकी साफ सफाई आपण दिवाळीला करतो…
कर्ज घेताना विष्णूने म्हटले होते की, कलियुगाच्या अखेरीपर्यंत ते आपले सर्व कर्ज व्याजासह फेडतील. या कर्जातून भगवान विष्णूचे व्यंकटेश रूप आणि लक्ष्मीचा अंश असलेल्या पद्मावती यांचा विवाह झाला.