Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आम्ही आगामी निवडणूक स्वतःसाठी नव्हे तर…’; आदित्य ठाकरे यांचं विधान

राहुल गांधी यांच्याविरोधात संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘यापूर्वी अनेकांनी अशी विधाने केली आहेत, यामुळे राज्यात गृहमंत्री नाहीये असेच वाटू लागले आहे. बदलापूरसारखी घटना, महिला पत्रकाराच्या बाबत विधान करणारे वामन म्हात्रे यांना अद्याप अटक झाली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.’

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2024 | 01:39 PM
Disha Salian Case News aaditya Thackeray press conference in mumbai

Disha Salian Case News aaditya Thackeray press conference in mumbai

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी दोन-अडीच वर्षे केलेलं काम लोकांच्या समोर आहे. आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी नव्हे तर राज्याच्या जनतेसाठी लढत आहोत. महायुतीकडून भ्रष्ट आणि गद्दारांचा चेहरा असणार की? चेहरा बदलणार? असा खाेचक प्रश्न शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

हेदेखील वाचा : एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या बुलडाणा दौऱ्यावर; लाडकी बहीण योजना… 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील संवाद साधला. ते म्हणाले, आपल्याला जे पाहिजे आहे ते देवाला माहीत असते, मी फक्त बाप्पाच्या चरणी मनापासून नमस्कार करत असतो, असे त्यांनी सुरुवातीच्या प्रश्नावर उत्तर दिले. वरळी येथे हाेणाऱ्या राज ठाकरे यांच्या मेळाव्याविषयी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘त्यांना सगळीकडे येऊ द्या. सगळ्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली पाहिजे, युद्धाप्रमाणे लढली नाही पाहिजे.’

राहुल गांधी यांच्याविरोधात संजय गायकवाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘यापूर्वी अनेकांनी अशी विधाने केली आहेत, यामुळे राज्यात गृहमंत्री नाहीये असेच वाटू लागले आहे. बदलापूरसारखी घटना, महिला पत्रकाराच्या बाबत विधान करणारे वामन म्हात्रे यांना अद्याप अटक झाली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत.’

पुण्यात झालेल्या गोळीबार घटनेवर आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. ‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज राज्यात गृहमंत्री नसून विनागृहमंत्र्यांचे सरकार चालले आहे. असेच दिसत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : अकाली मृत्यू, मृत अविवाहित व्यक्ती, विवाहित व्यक्ती… कोणाचे श्राद्ध कोणत्या तिथीला करावे? जाणून घ्या नियम

Web Title: Aaditya thackeray criticized on their opposition in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • aaditya thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.