Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तर मग हजसाठी…Pahalgam Attack नंतर बाळासाहेबांच्या ‘या’ धाडसी भूमिकेची होतेय चर्चा

काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले एक विधान आठवते.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 23, 2025 | 06:38 PM
तर मग हजसाठी...Pahalgam Attack नंतर बाळासाहेबांच्या 'या' धाडसी भूमिकेची होतेय चर्चा

तर मग हजसाठी...Pahalgam Attack नंतर बाळासाहेबांच्या 'या' धाडसी भूमिकेची होतेय चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

काश्मीर जेवढं निसर्गरूपाने बहरलेले आहे तेवढेच दहशतवादी हल्ल्यांमुळे हे शहर बदनाम देखील होत आहे. नुकतेच काश्मीरच्या पहलगाम भागात पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केले होते. या हृदयद्रावक हल्ल्यात महाराष्ट्रातील काही लोक मृत्यूमुखी पडले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, देशात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर देखील प्रत्येक भारतीयांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Pahalgam Terror Attack: आधी खोड काढली अन् आता बोबडी वळली! पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची धावपळ; एअरफोर्स रात्रभर…

पंतप्रधान मोदींनी रद्द केला सौदी अरेबिया

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियातील दोन दिवसीय दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतताना त्यांनी पाकिस्तानच्या एयर स्पेसचा वापर टाळला. यामागे त्यांची सुरक्षेची चिंता आणि भारत सरकारचा पाकिस्तानबद्दलचा रोष ही दोन प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांची संख्या घटली

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या लक्षणीय घटली आहे. यामध्ये विशेषतः दल लेक परिसर, जो बोटींग आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो, तिथे पर्यटकांची वर्दळ आता कमी झाली आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असलेला हा परिसर सध्या ओसाड भासत आहे. तसेच हल्ल्यानंतर पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरवली आहे.

सबका हिसाब होगा! पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक; म्हणाले, “देशाला आश्वासन देतो की…”

अशावेळी बाळासाहेब ठाकरेंची धाडसी भूमिका आठवते !

1966 साली जेव्हा अमरनाथ यात्रेवर संकट ओढवले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या विशिष्ट शैलीत एक विधान केले होते. जे नक्कीच आज पहलगामच्या हल्ल्यानंतर अनेकांना आठवले असेल. काय होते त्यांचे विधान? चला याबद्दल जाणून घेऊया.

काश्मीरमधील दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याची धमकी देत होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे आक्रमक झाले आणि म्हणाले की जर एकाही हिंदू अमरनाथ यात्रेकरूला इजा झाली तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही. या धमकीनंतर, दहशतवादी घाबरले आणि पुढील 20-21 वर्षे अमरनाथ यात्रा सुरक्षितपणे पूर्ण झाली.

Web Title: After the attack of pahalgam attack statement of balasaheb thackeray is going viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • pahalgam attack
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
1

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
2

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
3

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
4

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.