अनिल परब यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी खेडच्या घरातील आगबाबत माहिती दिली. कदम म्हणाले, “खेडच्या घरात दोन स्टोव्ह होते आणि त्यावर जेवण बनवायचो
Balasaheb Thackeray death Body : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरुन राज्याच्या राजकारणामध्ये वातावरण तापले आहे. रामदास कदम यांच्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील गौप्यस्फोट केला.
Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Dead body : बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावर देखील राज्यामध्ये राजकारण सुरु झाले असून हे अतिशय दुर्दैवी आहे. रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका…
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बोटाचे ठसे घेत त्यांचा छळ केला असल्याचा दावा रामदास कदम यांनी…
Dasara Melava Live 2025: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
दादरमधील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाजी पार्क येथे असणाऱ्या त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे मुंबईतील राजकीय…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उच्छाद सुरू असून शेती, बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वी हत्तींच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
Uddhav Thackeray Birthday : बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असलेले उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये सक्रीय असले तरी त्यांचा फोटोग्राफीचा छंद हे त्यांचे वेगळेपण आजही जपतो आहे.
मी माननीय बाळासाहेबांमुळे मोठा झालो. तेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, त्यांची शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद झाले…
बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे यांच्या मुलाचं नाव ऐश्वर्य ठाकरे असं असून तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज…
1997 मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आले होते. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहात माझी कामगार संघटना कार्यरत होती'.
Jammu Kashmir Terror Attack : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीर दौरा केला होता. यानंतर ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले एक विधान आठवते.