Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

शहरातील सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात आज मीरा-भाईंदरमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिकेविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तीव्र निदर्शने केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 04, 2025 | 05:32 PM
पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप
Follow Us
Close
Follow Us:
  • पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक
  • महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप
  • टँकर माफियांचा सुळसुळाट

 

मीरा-भाईंदर / विजय काते : शहरातील सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात आज मीरा-भाईंदरमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. महानगरपालिकेविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी तीव्र निदर्शने केली. या आंदोलनाला मनसे पक्षानेही पाठिंबा दिला.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून दोन वेळा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली पाणीपुरवठा खंडित केला जातो. विशेषतः शनिवार-रविवार किंवा सणासुदीच्या काळात पाणी न आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी टँकर माफियांचा सुळसुळाट वाढला असून, बाहेरून पाणी विकत आणणे नागरिकांसाठी परवडणारे राहिलेले नाही.

या समस्येवर  महिलांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला कपडे धुण्यासाठी दुसऱ्यांच्या घराची मदत घ्यावी लागते. आम्ही प्रामाणिकपणे कर आणि टॅक्स भरतो, तरीही मनपाकडून पाणीपुरवठ्यात कामचलाऊपणा केला जातो.”स्थानिकांचा आरोप आहे की, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या प्रोजेक्टना भरपूर व वेळेवर पाणी मिळते, मात्र म्हाडा आणि आसपासच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.नागरिकांच्या या आंदोलनानंतर महानगरपालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आज मीरा-भाईंदरमधील शेकडो महिला रस्त्यावर उतरून महानगरपालिकेविरोधात संताप व्यक्त करत निदर्शने केली. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दिला.

नागरिकांचा आरोप आहे की आठवड्यातून दोन वेळा ‘दुरुस्ती’च्या नावाखाली पाणीपुरवठा खंडित केला जातो. विशेष म्हणजे शनिवार, रविवार किंवा सणासुदीच्या काळात पाणीच मिळत नसल्याने टँकर माफियांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. बाहेरून पाणी विकत घेणे नागरिकांना महागात पडत असून, सर्वसामान्य कुटुंबांचा रोजचा गाडा विस्कळीत झाला आहे.विशेषतः महिलांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “आम्हाला कपडे धुण्यासाठी इतरांच्या घरांची मदत घ्यावी लागते. आम्ही प्रामाणिकपणे कर व टॅक्स भरतो, तरीही महानगरपालिका पाणीपुरवठ्यात गंभीरपणे लक्ष देत नाही.”

स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की मोठमोठे प्रोजेक्ट, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना भरपूर व वेळेवर पाणी मिळते; मात्र म्हाडा कॉलनीत व सर्वसामान्यांच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.या आंदोलनानंतर नागरिकांची मागणी आहे की, मनपाने तातडीने ठोस उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

Mira Bhayander News : उत्तनचा विकास आराखडा जारी ; नागरिकांसाठी 30 दिवसांची हरकतीची संधी

Web Title: Citizens in mira bhayander are aggressive due to water shortage women took to the streets to express their anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • mira bhaynder

संबंधित बातम्या

Thane News : ऐकावं ते नवलच ! चक्क पाण्याच्या टाकीचं घातलं श्राद्ध ; शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात अजब आंदोलन
1

Thane News : ऐकावं ते नवलच ! चक्क पाण्याच्या टाकीचं घातलं श्राद्ध ; शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात अजब आंदोलन

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
2

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

Mumbai Metro : मिरा-भाईंदरहून थेट मुंबईत पोहचता येणार; मेट्रो-७ अ लवकरच सेवेत
3

Mumbai Metro : मिरा-भाईंदरहून थेट मुंबईत पोहचता येणार; मेट्रो-७ अ लवकरच सेवेत

Avinash Jadhav : ‘…तर मराठी माणूस पुरून उरेल’, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा
4

Avinash Jadhav : ‘…तर मराठी माणूस पुरून उरेल’, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.