दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य आणि विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढते. त्यांच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात.
कंपनीसाठी लागणारा काही कच्चा रासायनिक माल उघड्यावर ठेवण्यात येत असून, पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक घटक मिसळलेले सांडपाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरी आणि बोअरवेलवर होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे, चतुःश्रृंगी, होळकर, कोंढवे-धावडे तसेच वडगाव-राजीव गांधी पंपिंग परिसरातील विविध भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे.
Satara News: जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पाणी वाचवण्याचा निर्धार केला. पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद…
तासगावच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण दुष्काळी पट्ट्याच्या आर्थिक विकासाशी जोडलेला असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. २०१७ पासून या भागातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून पाण्यासाठी पाठपुरावा…
‘भामा आसखेड पाणीपुरवठा योजने’ची सर्व उर्वरित कामे ठरवून दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट आणि कडक निर्देश पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही…
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये या आठवड्यापासून नवीन नळजोडणी प्रक्रिया सुरू होणार आहे. १०० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार असून मालमत्ता कर भरणे अनिवार्य आहे.
दीकाठावरील शेतीपंप, जनावरे, वाहने व इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिंभे, गोहे, कानसे, महाळुंगे तर्फे घोडा, शिनोली, घोडेगाव तसेच घोड नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष…
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही, आता नव्याने बोरवेलसाठी निविदा काढल्याने प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्याने व सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रक्रिया…
सध्या पाण्याची गढूळता वाढलेली असल्याने नागरिकांनी अतिरिक्त खबरदारी म्हणून पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू द्यावेत.
माथेरानमध्ये शार्लोट लेकमधून गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी वितरित केल्याचा गंभीर…
कोकणातील मोठ्या धरणांमध्ये जवळपास ६० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५३.५९ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.
सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केला आहे.
येरळवाडी १५५, अंबवडे ७७, बनपुरी ६३, नढवळ ३८, कातरखटाव २४, गणेशवाडी ७, पिंपरी ६, गुरसाळे ४. निमसोड २, सूर्याचीवाडी २. मानेवाडी ४ ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
मागील वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १२.१९ टीएमसी म्हणजे ४१.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा तब्बल ८.४० टीएमसीची तूट निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त…
जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय 'डेड स्टोरेज' स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला…
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ५५ पैकी केवळ ५ जलकुंभ ताब्यात आल्याने कंत्राटदार आणि मजीप्रला ३ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आदेश दिले…