नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही, आता नव्याने बोरवेलसाठी निविदा काढल्याने प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्याने व सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रक्रिया…
सध्या पाण्याची गढूळता वाढलेली असल्याने नागरिकांनी अतिरिक्त खबरदारी म्हणून पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू द्यावेत.
माथेरानमध्ये शार्लोट लेकमधून गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी वितरित केल्याचा गंभीर…
कोकणातील मोठ्या धरणांमध्ये जवळपास ६० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५३.५९ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.
सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केला आहे.
येरळवाडी १५५, अंबवडे ७७, बनपुरी ६३, नढवळ ३८, कातरखटाव २४, गणेशवाडी ७, पिंपरी ६, गुरसाळे ४. निमसोड २, सूर्याचीवाडी २. मानेवाडी ४ ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
मागील वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १२.१९ टीएमसी म्हणजे ४१.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा तब्बल ८.४० टीएमसीची तूट निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त…
जिल्ह्यातील १७३ लहान-मोठ्या जलाशयांपैकी ८१ पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर ७९ जलाशय 'डेड स्टोरेज' स्थितीत पोहोचले आहेत. सध्या केवळ १३ जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून तोही पुढील काळासाठी अपुरा मानला…
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ५५ पैकी केवळ ५ जलकुंभ ताब्यात आल्याने कंत्राटदार आणि मजीप्रला ३ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आदेश दिले…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.०४ मीटरने वाढली आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक २.७३ मीटरने वाढ झाली असली, तरी सिल्लोड आणि सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळी कमालीची खालावली आहे.
प्रभाग २९ मधील भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांनी पाणी प्रश्नांवरुन मोठी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, मान्सूनचे आगमनही लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे.
डिंभे धरणातील पाणी कमी झाल्याची माहिती मिळताच विस्थापित गावकरी आणि पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत…
पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये यावर्षी सर्वात कमी पाणी आहे. १८.९२% धरणे शिल्लक राहिली आहेत. गेल्या वर्षी धरणांमध्ये ग्र २४.२३% पाणी होते. हा प्रदेश तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे.
सुमारे २०.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये विशेषतः वीर धरणाचा साठा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात असून, सध्या धरणात ५२२५ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ५.६८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
माथेरानमधील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम २०१३ नंतर झालेले नाही. २०२४ मध्ये निविदा काढूनही काम रखडल्याने मनसे आक्रमक झाली असून पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत…
ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी, पाचघर परिसर हा भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
पुणे जिल्ह्यात यंदा तीव्र उन्हाळ्याच्या झळांमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७१५ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत असून, आता या प्रकल्पाला CRZ मंजुरी…