Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाजपरुपी संकटाने फॅसिझमचं भयानक रुप घेतलं आहे’, उद्धव ठाकरेंंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची  (Congress Reaction On Uddhav Thackeray Resignation) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 29, 2022 | 11:24 PM
‘भाजपरुपी संकटाने फॅसिझमचं भयानक रुप घेतलं आहे’, उद्धव ठाकरेंंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resignation) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणी घेण्याची गरज उरली नाही. भाजपचा (BJP) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची  (Congress Reaction On Uddhav Thackeray Resignation) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख ही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले गेले. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल https://t.co/sQfcMrOxZe

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 29, 2022

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं की, “मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली. त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःखही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले होतं. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल.”

महाविकास आघाडीचं सरकार  अडीच वर्ष सत्तेत होतं आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं आहे. त्याच दु:ख काँग्रेसलाही झालं आहे, हे सचिन सावंतांच्या ट्विटमधून स्पष्ट होतं.

Web Title: Congress reaction on cm uddhav thackeray resignation nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 11:21 PM

Topics:  

  • mahavikas aghadi government
  • sachin sawant

संबंधित बातम्या

‘छत्रपतींच्या वारसदारांनी गादीसह विचारांचा वारसाही चालवावा’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल
1

‘छत्रपतींच्या वारसदारांनी गादीसह विचारांचा वारसाही चालवावा’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.