Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या तापमानाचा दूध उत्पादनावर परिणाम; दुधाची कमतरता भासणार?

राज्यात उन्हाळा जास्तच तापू लागला आहे. या तापमानाचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. दूध संकलनात 30 ते 35 टक्क्यांनी घटून पशुधनाला विविध आजारांची लागण होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन दुग्धव्यवसाय संकटात सापडत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 26, 2022 | 02:03 PM
वाढत्या तापमानाचा दूध उत्पादनावर परिणाम; दुधाची कमतरता भासणार?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात उन्हाळा जास्तच तापू लागला आहे. या तापमानाचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. दूध संकलनात 30 ते 35 टक्क्यांनी घटून पशुधनाला विविध आजारांची लागण होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन दुग्धव्यवसाय संकटात सापडत आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणुन शेतकरी दुग्धव्यवसाय करत आहेत. दुग्धव्यवसाय संकटात सापडल्यामुळे, कधी दुधाचे दर पडतात तर कधी दुग्ध उत्पादनात घट होते. सध्या, वातावरणाचे तापमान 40 अंशांवर पोहोचले आहे.

दरम्यान या वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यासह दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. उन्हाळी हंगामामुळे हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे दुग्ध जनावरे डोंगरमाळरानावर कडाक्याच्या उन्हात भटकंती करतात उन्हाच्या तापमानमुळे डोंगवरचा चारा तापल्याने जनावरे चारा खात नाहीत, तर उन्हाच्या कडाक्यात जनावरे सावलीचा आश्रय घेतात. मात्र, सावलीतही उष्ण आणि उकाडा असल्याने जनावरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने दुध संकलानावर परिणाम होत असल्याचे पशुवैद्यकिय डॉक्टर सांगतात.

वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आतड्यांमध्ये आकस्मिक बदल होतो. जनावर खाताना रवंथ करत नाही त्यामुळे अपचना सारखे आजार होतात. त्यामुळे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर घट होऊन दूध संकलन 25 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकरी सांगतात.

[read_also content=”शाळेला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा रेडिएटर फुटला, दोन विद्यार्थी भाजले https://www.navarashtra.com/maharashtra/the-radiator-of-the-school-bus-exploded-burning-two-students-nrdm-259702.html”]

वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे पाळीव जनावरांसह जंगली प्राणी पक्षी यांचे शरीराचे तापमान वाढते त्यांच्या शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर क्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकले जाते त्यामुळे जनावरांच्या शरीर क्रियेवर ताण पडतोय त्यामुळे आपल्या पशुधनाबरोबर जंगली प्राणी पशु पक्षीच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतेय.

Web Title: Effects of rising temperatures on milk production will there be a shortage of milk nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 02:25 AM

Topics:  

  • Amul Milk
  • cmomaharashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.