अधिक बळकटी देण्यासाठी सद्भावना वृद्धाश्रम संस्थेने संपूर्ण भारतभर १५१ कोटी झाडे लावण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार.
Pune Mhada Lottery:घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाने घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील.
भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली.
Nashik Airport Expansion : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामास कुंभमेळा विकास प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली.
14 वर्षाच्या पाठपुराव्याला यश येत असून मिरा-भाईंदरवासियांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री सरनाईक यांनी दहिसर ते काशीमिरा या मेट्रो मार्गाचा पाहणी…
Amravati News Marathi : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका सध्या सुरू असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतु अमरावती विभागातील सात नगर परिषद, नगर पंचायतींचे भवितव्य अंधारात आहे.
अलिकडेच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ किंवा 'अॅक्वा लाईन' वर पादचाऱ्यांची वाहतूक अधिक बळकट करण्यासाठी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने दोन प्रमुख सबवे बांधण्याची योजना जाहीर केली…
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. सोमवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. थेट अध्यक्षपदासाठी सुमारे १,००,००० लोकांनी अर्ज दाखल केले.
अमरावतीत विमानतळावरील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय.विमानतळ प्रशासनाविरोधात प्रवाशांचा प्रचंड रोष वाढत असताना पाहायला मिळत आहे.
बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करून सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला, ज्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकरणांमध्ये अवाजवी विलंब सहन न करता दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात…
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनणार असून अणुऊर्जेपासून वीज निर्मितीत सहभागी महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. २०४७ पर्यंत स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी रोडमॅप तयार करणार आहेत.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात वाघ-बिबट्या आणि मानव-पशुधन संघर्षामुळे १७,०४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणे, अपघात आणि शिकारीमुळे ११२ वाघ आणि ३९७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने 2025 चे नवीन रत्ने आणि दागिने धोरण जाहीर केले असून यामध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा उद्देश असून यामुळे तब्बल 5 लाख नागरिकांना रोजगार मिळू शकतो. जाणून…
CM Devendra Fadnavis Instructions: परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या. दरवर्षी जानेवारीपर्यंत ७५% पदोन्नती पूर्ण करा. सुशासनासाठी 'आपले सरकार २.०' पोर्टल कार्यान्वित करण्याची सूचना.
यंदा बाल सुरक्षा सप्ताहाच्या सातव्या वर्षात अर्पणने बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी “जर तुम्ही कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर तुम्हाला पॉक्सो पकडेल” या धाडसी विषयावर लक्ष केंद्रीत केले आहे.
Chhatrapati Sambhajinagar: यंदा थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थंडीच्या कडाक्यात वाढ होत आहे. पुढील दोन दिवसात यात आणखी घसरण होऊन थंडीचा कडाका वाढणार…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात घट होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा कमी होताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी सोमवार (दि.१७) हा शेवटचा दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.