Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayant Narlikar : ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज होती का? डॉ. जयंत नारळीकरांचं ते विधान आजही चर्चेत

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खगोल शास्त्रज्ञ तसंच विज्ञान लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वसामान्यांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेत त्यांचं लेखन होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: May 20, 2025 | 03:23 PM
ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज होती का? डॉ. जयंत नारळीकरांचं ते विधान आजही चर्चेत

ब्रह्मास्त्र होतं तर मग रामाच्या राज्यात वीज होती का? डॉ. जयंत नारळीकरांचं ते विधान आजही चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं आज पुण्यात निधन झालं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खगोल शास्त्रज्ञ तसंच विज्ञान लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वसामान्यांना समजेल अशा अगदी सोप्या भाषेत त्यांचं लेखन होतं. समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करण्यार व्यक्तिमत्त्व डॉ. नारळीकर यांचं राहिलं आहे. दरम्यान २०१८ मध्ये एका वृत्तविहिनाला मुलाखत देताना त्यांनी ब्रम्हास्त्र आणि राम राज्यावर भाष्य केलं होतं. त्यांचं हे विधान बरंच चर्चेत राहिलं होतं.

Jayant Narlikar passes away: मोठी बातमी! ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

भारतात बऱ्यावेळी असा दावा केला जातो की, आधुनिक संशोधनातून जे शोध लागले आहेत ते आपल्या वेद पुराणांमध्ये आधीच होते, हे किती सत्य आहे. असा प्रश्न जयंत नारळीकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ब्रह्मास्त्रा’चा उल्लेख आपल्या वेद पुराणांमध्ये आहे. आणि त्याविशषयी असा दावा केला जातो की, ते न्यूक्लिअर डिव्हाईस होतं. म्हणजे आपल्या पूर्वजांना न्यूक्लिअर फिजिक्सविषयी चांगली माहिती असली पाहिजे. हा दावा जर मान्य केला तर त्याला काहीतरी पार्श्वभूमी असली पाहिजे. कोणतातरी आधार असल्याशिवाय अस एकदम कोणी ते न्यूक्लिकर फिजिक्स आहे असं म्हणू शकत नाही.

ब्रह्मास्त्र क्लिअर डिव्हाईस होतं, तर मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचं विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम), याची देखील माहिती असायला हवी, त्याशिवाय न्यूक्लिअर फिजिक्सपर्यंत पुढे जाता येणार नाही. असं मानलं जर आपल्या पूर्वजांना याविषयी माहिती होती तर मग जर तुम्हाला विद्युतचुंबकीय शास्त्र माहीत होतं. याच्याच आधारावर निर्माण झालेली पंखा, दिवे यांसारख्या घरगुती वापरासाठी जी वीज उपलब्ध असायला होती, ती त्यावेळी होती का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

Jayant Narlikar Passed Away: ‘एक युग संपले, पण प्रेरणा अजरामर…’ वाचा कसा होता पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचा जीवनप्रवास

आज सगळे राजकीय पक्ष आजही सर्वांपर्यंत वीज पोहोचवू असंच आश्वासन देतात. हे सगळं महाभारतातील हस्तिनापुरात वा रामाच्या राज्यात उपलब्ध होतं का? तसं एखादंही उदाहरण कुठे दिसत नाही. इथं कुठेतरी गफलत आहे, अनेक गाळलेल्या जागा आहेत. त्या आधी भरून दाखवा, मगच आम्हाला विश्वास बसेल की पूर्वी याबद्दल आलल्याला सर्व माहिती होतं, असं ठाम मत त्यांनी त्यावेळी मांडलं होतं.

Web Title: If brahmastra exist in ramayana mahbharat time then was there electricity dr jayant narlikar statement latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • astrology news
  • Jayant Narlikar
  • science news

संबंधित बातम्या

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा
1

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश
2

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर
3

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर

Zodiac Sign: आदित्य मंगळ योगाचा मेष, कर्क आणि तूळ राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा
4

Zodiac Sign: आदित्य मंगळ योगाचा मेष, कर्क आणि तूळ राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.