Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंदापूर तालुक्यात ७२ च्या दुष्काळाच्या झळा ; खरिप पिकांना योग्य पाणी उपलब्धता मिळाले नसल्याने पिके करपून गेली

 ऑगस्ट संपला तरीही पावसाची दडी

  • By Aparna
Updated On: Sep 03, 2023 | 07:34 PM
farmer waiting for rain

farmer waiting for rain

Follow Us
Close
Follow Us:

वालचंदनगर :  इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिना उजाडला तरीही पेरणीयोग्य पाऊस पडला नसल्याने खरीप पेरणी अद्याप झालेली नाही. तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील वालचंदनगर , रणगांव, कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर खरीपाच्या पेरणीतील सोयाबीन, मका, पेरणी केली आहे. परंतु विहिरीच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत गेल्यामुळे विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना योग्य पाणी उपलब्धता मिळाले नसल्याने पिके करपून गेली आहेत. त्वरित इंदापूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील शेतकरी करीत आहेत.
इंदापूर तालुक्यात जून महिन्यापासून कसलाही पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करून ठेवले होते. पालखी परत फिरल्यानंतर पाऊस पडेल, या अपेक्षेने हिंम्मत शेतकरी धरून बसले होते . पावसाचा चुकीचा अंदाज हवामान खात्याचा ठरत गेल्यामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीपासून वंचित राहिला आहे. काही शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्याच्या जोरावर सोयाबीन, मका, जनावरांच्या चारा यासाठी ज्वारी पेरण्यात आली होती. परंतु विहिरीतच पाणी राहिले नसल्याने पिके जळून खाक झाली आहेत. राज्यात काही भागात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना ७२ दुष्काळाच्या झळा सहन करण्याची वेळ आलेली आहे. या भागातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्वरित तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी वालचंदनगर रणगांव कळंब भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: Indapur taluka was affected by the drought of 72 kharip parni did not rotate in agriculture nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2023 | 05:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Walchandnagar

संबंधित बातम्या

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु
1

Raigad Boat Accident : मोठी बातमी! रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
2

Pune Velhe Taluka News: आता वेल्हे नाही, ‘राजगड’ म्हणा! महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

भंडाऱ्यात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, त्यात म्हटलं…
3

भंडाऱ्यात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट आली समोर, त्यात म्हटलं…

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!
4

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.