Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, ते तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायला तयार नाही’; संजय राऊतांची टीका

देशभरामध्ये स्वातंत्रदिन साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर साजरा करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला, काश्मीरमध्ये 370 हटवून कायच फायदा झालेला नाही. तसेच जवांनाचे बलिदान सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 15, 2024 | 12:13 PM
mp sanjay raut target pm narendra modi

mp sanjay raut target pm narendra modi

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशभरामध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये सर्वत्र ध्वजारोहण केले जात आहे. राज्यामध्ये सर्व शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिकारी आणि पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात आहे. दिल्लीच्या लाल किल्लावरुन यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्यांदा ध्वजारोहण केले. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदीवर निशाणा साधला आहे. काश्मीरचे 370 कलम, जवांनाचे बलिदान अशा अनेक मुद्द्यांवर संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, लाल किल्ल्यांवर मोदी मागील 10 वर्षांपासून ध्वजारोहण करत आहे. मात्र 10 वर्षात प्रथमच राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित होते. गेल्या 10 वर्षातील सोहळा आणि आताचा सोहळा पाहा. 10 वर्षांपासून गुदमरलेल्या अवस्थेत सुरू आहे. आज त्यांना प्रधानमंत्री असल्यामुळे  तिरंगा फडकवावा लागतो आहे. मात्र मोदी ज्या पक्षाचे नेतृत्व करतात, ते तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायला तयार नाही. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी जनता जागृत आहे. असा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली?

पुढे त्यांनी जवानांचे बलिदान मोदी सरकार थांबवू शकलेले नाही असे म्हणत मोदींवर निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, 78 वा स्वातंत्र्य दिन होत असताना जवानाचं बलिदान झाले. 10 वर्षात जवानांच बलिदान रोखू शकले नाहीत. कॅम्पटन सहित 2 जवान यांचं बलिदान झालं यावर मोदी चर्चा करणार का? आता पर्यंत 17 हल्ले झाले यामध्ये 50 पेक्षा जास्त जवान घायाळ झाले आहेत. आज देखील मोदी भाषण करतात, आणि तिकडे रक्ताचे सडे पडतात ही अभिमानाची गोष्ट नाही. 370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली? 370 कलम हटवून तुम्हाला फायदा झाला. जनतेला काय फायदा झाला? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Independence day mp sanjay raut targets pm narendra modi over kashmir 370 and indian army sacrifice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 12:13 PM

Topics:  

  • Independence Day
  • Independence Day 2024
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
3

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
4

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.