संजय राऊतांनी बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेल्याचा आरोप केला. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून बिहारमधील या धक्कादायक निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली.
Sanjay Raut On Bihar Elections: भाजपला बिहारमध्ये घवघवीत यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत निवडणूक आयोवर संशय घेतला आहे.
Sanjay Raut Discharge: संजय राऊत यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी राजकीय वर्तुळातून प्रार्थना केल्या जात आहेत. दरम्यान, संजय राऊतांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
प्रहार नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु केले आहे. नागपूरमधील त्यांच्या या आंदोलनावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन टीका केली. यानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी राऊतांवर जोरदार खरपूस समाचार घेतला. राऊतच उंदीर होऊन मुंबई पोखरण्याचे काम करत आहे अशी टीका त्यांनी…
आतापर्यंत बच्चू कडू हे फडणवीस यांच्यासोबत होते, आता ते शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले म्हणून त्यांना नक्षलवादी म्हणणे योग्य नाही. सातबारा कोरा करण्याची मागणी ही उद्धव ठाकरे यांनी केली आहे
अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. यावरुन स्वाभिमान असेल तर दोन्ही नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
BJP Mumbai Office land: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतील भाजप कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले. याच्या जमिनीवरुन खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे.
भंडाऱ्यामधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पाळत असल्याचे वक्तव्य केले. यामुळे खासदार राऊत यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीवर नाराज असलेल्या कॉंग्रेसची साथ सोडणार का याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
नुकताच दिवाळी पहाटनिमित्त झालेल्या कार्यक्रमात महेश कोठारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा दर्शविताना दिसले. आता याच प्रकरणी संजय राऊतांनी अभिनेत्याला एक प्रश्न विचारला आहे.
निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात येत्या एक नोव्हेंबला मुंबईत राज्यातील सर्व विरोधा पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत निशाणा साधला.
आशिष शेलारांना सांगा राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला जाऊ नका. दोघांचेही रंग पक्के आहेत. ठाकरे यांचा रंग खरडून काढण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, ते पक्के रंग…
राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचे उद्धव ठाकरे उद्घाटन करणार आहेत. पण दोन्ही नेत्यांमध्ये युती कधी होणार याबाबत खासजार संजय राऊत यांनी भाष्य केले.