खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देत यावर महिला व बालकल्याण मंत्र्यांनी बोललं पाहिजे असे मत मांडले.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे. या सगळ्या प्रकरणावर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ जनक विधान केलं आहे.
Sanjay Raut : शिंदे हे महाराष्ट्रामध्ये परतले असून त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदारांचा खरपूस समाचार घेतला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसेच मंदिरांच्या अन्नछत्रांसाठी तरी गॅस द्यावा अशी मागणी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी निशाणा साधला आहे. अज्ञानी राऊत हीन राजकारण करून राष्ट्रीय हित आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याची टीका…
राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल अशी माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली आहे. याबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
घाईघाईने युद्ध करण्यामागचे एपस्टीने फाईल्सवरच्या लोकांच्या चर्चा बंद व्हाव्यात. यावरचं लक्ष उडावं, युद्धावर चर्चा करावी. एपस्टीन फाईल्स विसरुन जावं म्हणून हे युद्ध असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर देखील टीका केली.
राज्याला दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही देशाच्या सरकारला देखील लाज वाटली पाहिजे मोदी पंतप्रधान झाल्यापासून शक्य असेल तिथे विरोधी पक्ष नेता देण्याचे टाळतात राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढण्याचे काम करतात
ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीनंतर सारे काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. स्वीकृत नगरसेवकांवरुन दोन्ही पक्षात वाद झाल्याचे चित्र आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी १७८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप खासदार राऊत यांनी ‘सामना’मधून केला होता. मंत्री दादा भुसे यांनी आरोप फेटाळून लावत बदनामीचा खटला दाखल केला…
टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे राज्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला.
मालेगावमध्ये टीपू सुलतानचा फोटो पालिका दालनामध्ये लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन खासदार संजय राऊतांनी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीसांना निशाणा साधला.
अलिबाग तहसीलमधील म्हात्रोली गावात ही घटना घडली. असा दावा केला जात आहे की, नार्वेकर तेथे सुमारे अडीच एकर जमीन खरेदी करण्यासाठी करार करत त्यांच्या सहकाऱ्यांवर संतापलेले दिसत आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात हा प्रकार घडला आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राहुल नार्वेकर हे शेतजमिनीची मोजणी करण्याचे काम करत