Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आंध्रप्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे म्हणूनच बजेटमधून खैरात’; जयंत पाटील यांची टीका

महाराष्ट्राला अपेक्षा होत्या पण त्यात काही विशेष असे दिसले नाही. भाजपने तोंडाला पाने पुसली आहेत. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्रप्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी खैरात वाटण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2024 | 03:13 PM
‘आंध्रप्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे म्हणूनच बजेटमधून खैरात’; जयंत पाटील यांची टीका
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा लागल्या होत्या. यामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहार राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली.

जयंत पाटील यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला अपेक्षा होत्या पण त्यात काही विशेष असे दिसले नाही. भाजपने तोंडाला पाने पुसली आहेत. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्रप्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी खैरात वाटण्यात आली. देशात नवा बॅकलोक करण्यात येतोय. महाराष्ट्राला केंद्र सरकारने निग्लेट करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे. ‘लँड रेकॉर्ड’साठी एक योजना दिसत आहे.

बजेटमधील घोषणा वाऱ्याची वरात आहे. शेतकऱ्यांसाठी एखादी पॉलिसी अशी पाहिजे होती, केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भुर्दंड बसलाय, त्यांना काहीही मिळाले नाही. सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहारला योजना दिल्या आहेत. बेकारीचे दर वाढला आहे. आता त्यावर योजना काढत आहेत तर त्याला उशीर झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Jayant patil criticized on union government over budget issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Budget 2024
  • jayant patil
  • union budget

संबंधित बातम्या

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान
1

‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला’; जयंत पाटील यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.