Jayant Patil Questions Ladki Bahin Yojana: जयंत पाटील यांनी 'लाडकी बहीण योजने'अंतर्गतच्या ८० लाख अपात्र लाभार्थ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले असून, सरकारवर २४,००० कोटी रुपयांच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश…
NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावत चालली असून, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलींवर,बालकांवर अत्याचार वाढले आहेत.
अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्या विविध बड्या नेत्यांशी झालेल्या भेटींविषयी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले…
प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, नव्या बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र, मालमत्ता व कर्मचाऱ्यांचे विभाजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा 'सुचक मागणी' समोर ठेवली आहे. "विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे.
“तुमचा काळा इतिहास मला बाहेर काढायला भाग पाडू नका,” अशा शब्दांत संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
निवडणूकपूर्व सहकार्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली असून आता राष्ट्रवादी अजितदादा गटासह सर्व भाजपविरोधी सदस्यांनी लोकनिर्णयाचा सन्मान करून आघाडी सोबत यावे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे.
Sangli Politics: सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी मिरज दंगल घडवल्याचा दावा खोत यांनी केला आहे.
अजित पवारांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा चर्चा होत आहे. या दोन्ही गटाकडून त्यासंबंधीचे दावे करण्यात येत आहे.नेमकं काय म्हणाले जयंत पाटील..
Political News: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपची अवस्था 'पिंजरा'मधील मास्तरासारखी झाली असून सत्तेसाठी ते कोणाशीही युती करत असल्याची टीका त्यांनी केली.
राजेंद्रसिंह यादव यांचा लोकसंग्रह मोठा व भक्कम असून, त्यांच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहराच्या वर्तमान व भविष्यातील विकासाचा विचार करून माजी मंत्री बाळासाहेब पाटील व यादव एकत्र आले.