निवडणूकपूर्व सहकार्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली असून आता राष्ट्रवादी अजितदादा गटासह सर्व भाजपविरोधी सदस्यांनी लोकनिर्णयाचा सन्मान करून आघाडी सोबत यावे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे.
Sangli Politics: सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा असून त्यांनी मिरज दंगल घडवल्याचा दावा खोत यांनी केला आहे.
अजित पवारांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा चर्चा होत आहे. या दोन्ही गटाकडून त्यासंबंधीचे दावे करण्यात येत आहे.नेमकं काय म्हणाले जयंत पाटील..
Political News: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपची अवस्था 'पिंजरा'मधील मास्तरासारखी झाली असून सत्तेसाठी ते कोणाशीही युती करत असल्याची टीका त्यांनी केली.
राजेंद्रसिंह यादव यांचा लोकसंग्रह मोठा व भक्कम असून, त्यांच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहराच्या वर्तमान व भविष्यातील विकासाचा विचार करून माजी मंत्री बाळासाहेब पाटील व यादव एकत्र आले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. इस्लामपूर नगरपालिका निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढवणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील पेण मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पेझारी तपासणी नाका येथे मंगळवारी सकाळी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जातीयवादी कारस्थाने करत असतील तेव्हा मी देवाभाऊंच्या पाठीशी बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे उभा राहीन, असे पडळकर म्हणाले.
सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत विरोधकांकडून अत्यंत विचित्र, विक्षिप्त, विकृत भाषणे झाली. त्याला उत्तर देण्यासाठी सांगलीत इशारा सभा घेणार आहोत. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा चिपळूण राष्ट्रवादीतर्फे शनिवारी जाहीर निषेध करण्यात आला.
वाळवा तालुका शांत आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्हात अशांतता निर्माण केली असून या मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे सुष्मिता जाधव म्हणाल्या.