देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकाच विमानातील प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत या प्रवासाचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं सूचित केलं.
मुंबईतील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कथित धमकीच्या व्हायरल व्हिडिओवरून जयंत पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांकडे ड्रग्स सहज उपलब्ध होतात का, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी संवाद साधण्याची गरज असल्याचे…
जंतरमंतरवरील आंदोलनातून सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी हटवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाहीतील आंदोलनाच्या अधिकाराचा…
जयंत पाटील यांच्याकडे अर्थखातं जाण्याच्या चर्चांदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यात असल्याचं त्यांनी म्हटलं असून…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार भाजपसोबत जातील असे वाटत नसल्याचे सांगतानाच…
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नेत्यांच्या भेटींवरून पक्षांतराचे अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे त्यांनी…
अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास अर्थखाते कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीबाबत जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. इस्लामपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणासाठी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत बैठक झाल्याच्या चर्चांही…
Meta Description: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना वेग. आमदारांच्या बैठकीनंतर जयंत पाटील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती.
जानेवारी 2026 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर काही दिवसांतच दोन्ही राष्ट्रवादी एक येऊन सत्तेत सहभागी होणार होत्या, अशाही चर्चा झाल्या. पण त्यानंतर झालेल्या वाटाघाटींनंतर या…
Jayant Patil Questions Ladki Bahin Yojana: जयंत पाटील यांनी 'लाडकी बहीण योजने'अंतर्गतच्या ८० लाख अपात्र लाभार्थ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले असून, सरकारवर २४,००० कोटी रुपयांच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश…
NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावत चालली असून, महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलींवर,बालकांवर अत्याचार वाढले आहेत.
अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांच्या विविध बड्या नेत्यांशी झालेल्या भेटींविषयी गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले…
प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, नव्या बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र, मालमत्ता व कर्मचाऱ्यांचे विभाजन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
विलीनीकरणाला संमती दर्शवतानाच सुनील तटकरे यांनी नेतृत्वाबाबत एक मोठी अट किंवा 'सुचक मागणी' समोर ठेवली आहे. "विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांनच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारायला हवे.
“तुमचा काळा इतिहास मला बाहेर काढायला भाग पाडू नका,” अशा शब्दांत संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.