केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वाधिक वापरले जाणारे सोयाबीन तेल तथा इतरही खाद्यतेलाचे भाव लिटरमागे 30 ते 35 रुपयांनी वधारल्याचे पाहायला मिळत आहे.
देशातील परकीय चलन साठ्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबतची आकडेवारी जारी केली असून, 26 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा तब्बल 3.471 अब्ज डॉलर्सने…
जुलै महिन्यात भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा भरोसा कायम आहे. १ जुलै ते २६ जुलै या कालावधीत भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 33,600 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर चालू महिन्यात शेअर…
सध्याच्या काळात नोकरी करणाऱ्या किंवा कर देणाऱ्या लोकांनाच बँकांकडून कर्ज दिले जाते. मात्र, आता याच्या बाहेरील लोकांना नव्या मॉडेलद्वारे डिजिटल फुटप्रिंटच्या आधारे गृह कर्ज दिले जाऊ शकते. याबाबतच्या योजनेवर केंद्र…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) घराच्या विक्रीवरील भांडवली नफा कर 12.5 टक्क्यांवर आणणार, अशी घोषणा केली. मात्र या घोषणेनंतर सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसणार की काय?
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ‘मोदी 3.0’ अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. मोदी सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तरतूद केल्याचे दिसून येत आहे.…
मंगळवारी (ता.२३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये काही राज्यांना डावलण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच त्यांनी सभात्याग केला. याबाबत राज्यसभेत बोलताना…
अर्थसंकल्पाच्या दिवशी रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांना फटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये तब्बल 1.1 अब्ज डॉलरची अर्थात 9,206 कोटींनी घसरण झाली आहे. याउलट…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी क्रीडा खात्याला भरभरून दिल्याचे या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारमण यांनी खेलो इंडियासाठी करोडो रुपयांची घोषणा केली…
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजारात बरेच चढ-उतार दिसून आले. अखेर आज बाजार बंद होताना बीएसईचा सेन्सेक्स 73 अंकांनी घसरुन 80,429…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. हा…
आज (ता.२३) केंद्र सरकारकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याची वलग्ना करण्यात आली आहे. मात्र, आता केंद्र सरकारचा…
Numerology: केंद्रातील मोदी सरकारने आज तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, सरकारने भांडवली खर्चासाठी 11 लाख, 11 हजार, 11 शे, 11…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२३) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. यानंतर केंद्रीय मंत्री…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मोदी सरकारकडून एंजेल टॅक्स रद्द करण्यात आला आहे. एंजेल टॅक्स नेमका…
या वर्षी मी ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसाधारण अर्थसंकल्पात वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज भारताचे अर्थसंकल्प सादर केले. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील या पहिल्याच बजेटने अनेक क्षेत्रांवर लक्षकेंद्रित केले आहे. यातीलच एक म्ह्नत्वाचे क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाइल क्षेत्र. पाहुयात…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२३) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारसंदर्भातील ही घोषणा झाल्यानंतर अल्पावधीतच शेअर बाजाराने…