Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या – आमदार वैभव नाईक

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 08, 2024 | 03:18 PM
फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या – आमदार वैभव नाईक
Follow Us
Close
Follow Us:

कुडाळ : राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे, मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचसंदर्भात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यावर कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाचे मुख्य सचिव यांना सदर बाबतीत प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

कृषीमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता सिंधुदुर्ग जिल्हयातील ४२,१९० आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेऊन १९.९११.०० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. १८ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयामध्ये हवामान धोका संपल्यानंतर आणि राज्य आणि केंद्र शासनाकडील विमा हिस्सा रक्कम विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतरच तीन आठवडयात विमा नुकसान भरपाई वितरणाची कार्यवाही विमा कंपनीकडून करण्यात येते. अशी शासन निर्णयामध्ये तरतुद आहे.

गतवर्षी म्हणजेच सन २०२२-२३ ची विमा नुकसान भरपाई नोव्हेंबर, २०२३ अखेर विमा कंपनीकडून वितरीत करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी गणेश चतुर्थी अगोदर सन २०२३-२४ ची नुकसान भरपाई सिंधुदुर्ग जिल्हयातील पात्र बागायतदार शेतक-यांना विमा कंपनीकडून मिळणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Web Title: Konkan news mla vaibhav naik demands to pay compensation to farmers before chaturthi under fruit crop insurance scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा
1

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे
2

Sindhudurg : वेंगुर्ले-दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.