भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ४ ऑक्टोबर रोजी निधन झालेले माजी बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हाताला काळ्या पट्ट्या…
पहिल्या सेशननंतर सध्या क्रिजवर जयस्वाल आणि साई सुदर्शन हे फलंदाजी करत आहेत. यामध्ये भारताचा यूवा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने कमालीची खेळी दाखवली आहे. साई सुदर्शन याचा मागील काही सामन्यामध्ये चांगला…
सोशल मिडियावर आता कर्णधार म्हणून शुभमन गिल याने सातव्या सामन्यामध्ये टाॅस जिंकला मागील त्याने सहा सामन्यामध्ये टाॅस जिंकला नाही त्यामुळे धोनीचा जर्सी नंबर हा शुभमन गिलसाठी लकी ठरला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवाता झाली आहे. दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने अनेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना १० ऑक्टोबरपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जणार आहे. हा सामना १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान खेळला जाईल.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिल्लीतील त्यांच्या घरी संपूर्ण संघासाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. ८ ऑक्टोबरच्या रात्री, संपूर्ण भारतीय संघ प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी डिनर पार्टीसाठी…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी अरुण जेटली स्टेडियमवर खेळली जाणार आहे. हे पिचवर फलंदाजांना अनुकूल असल्याचे बोलले जाते.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघात दिसत नाही. त्याच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने देखील त्याच्या पुनरागामनावर भाष्य केले आहे.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाने कसोटी स्वरूपात कशी कामगिरी केली आहे ते जाणून घेवूया
वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. १९७५ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात वेस्ट इंडिजला महत्त्वाची भूमिका बजावणारे बर्नार्ड ज्युलियन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला, ज्यामध्ये रवींद्र जडेजाचे नेतृत्व होते.
भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 140 धावांनी पराभूत केले. भारताच्या गोलंदाजांची विशेष कामगिरी राहिली टीम इंडियाचा तिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी संघाला चार विकेट्स मिळवून दिले.
क्रिकेटमध्ये, फुल-लेंथ डायव्हिंग कॅच घेणे सोपे नसतो. असा कॅच घेणे प्रत्येकाच्याच हातात नसते, विशेषतः स्क्वेअर लेगवर. तथापि, भारताचा २२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने एक अद्भुत कामगिरी केली.
तिसऱ्या दिनी पहिला सेशनमध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने शतक ठोकल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी त्याने तीन विकेट्स घेतले आहेत. रवींद्र जडेजा याने जॉन कॅम्पबेल, ब्रायोडॉन किंग आणि शाई होप यांना…
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभूत केले तरी संघ हा WTC पाॅइंट टेबलमध्ये फायदा होणार की नाही यासंदर्भात सविस्तर…
IND vs WI: कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची पार दमछाक केली. आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकून ध्रुवने यशाचा नवा…
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये २ ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.