Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास, वैभव नाईकांचा ठाम दावा

सिंधुदुर्ग येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “ठाकरे ब्रँड कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 18, 2025 | 03:21 PM

Follow Us

 

 

सिंधुदुर्ग येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “ठाकरे ब्रँड कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.” वैभव नाईक यांनी पुढे सांगितले की २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील यश हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच मिळाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले आणि आजही तेच ठाकरे ब्रँड सक्षमपणे चालवत आहेत. “जोपर्यंत उद्धवजी आणि आदित्य ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड टिकून राहणार,” असा ठाम दावा त्यांनी केला.

Close

Follow Us:

 

 

सिंधुदुर्ग येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जोरदार टोला लगावला. त्यांनी म्हटले की, “ठाकरे ब्रँड कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.” वैभव नाईक यांनी पुढे सांगितले की २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील यश हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच मिळाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले आणि आजही तेच ठाकरे ब्रँड सक्षमपणे चालवत आहेत. “जोपर्यंत उद्धवजी आणि आदित्य ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड टिकून राहणार,” असा ठाम दावा त्यांनी केला.

Web Title: Vaibhav naik firmly claims faith in uddhav thackerays leadership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • Sindhudurg
  • Uddhav Thackeray
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
1

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.