Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभू श्रीरामांनी आपल्याला दिली जीवनाची मूल्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची भावना

रावणाची असुरी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती होती. प्रभुश्रीरामांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग न करता, नर वानर सर्वांना एकत्र करून त्यांचे पौरुष्य जागे करून रावणाचा नित्पात केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 06, 2025 | 12:07 PM
प्रभू श्रीरामांनी आपल्याला दिली जीवनाची मूल्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची भावना

प्रभू श्रीरामांनी आपल्याला दिली जीवनाची मूल्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची भावना

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : प्रभुश्रीरामांनी सर्व सामान्य माणुस सत्याच्या जोरावर असुरी शक्तीवर मात करू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांची जीवनाची मूल्ये आपल्याला दिली आहेत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

गणेश कला क्रीडा मंच येथे ग्रॅव्हिटी ग्रुपच्या वतीने आयोजित ‘सखी गीतरामायण आणि राम सीता स्वंयवर’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर , हेमंत रासने, आयोजक मिहीर कुलकर्णी, मीना कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, पंडीत शिवकुमार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘गदिमांनी गीत रामायणाची सुरुवात केली. आज ते अजरामर झाले. त्यामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकीची उपाधी मिळाली. त्यानंतर बाबूजी आपल्यापुढे गीतरामायण हे पूर्णपणे जीवंत उभे केले’.

तसेच आपल्या संस्कृतीत प्रभुश्रीराम यांना अनन्य साधारण महत्व आहे. आपल्याला जीवन मूल्य ही प्रभुरामांनी शिकविली. वनवासाला जायला सांगितले तेव्हा कोणताही विचार न करता ते गेले. लढण्याची वेळ आली तेव्हा ते लढले, राज्य कारभार करताना जी मूल्य स्थापित केली पाहिजे ती त्यांनी केली. प्रभुश्रीरामांना आपण ईश्वरच मानतो, त्यांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग केला असता तर ते रावणाला सहज पराभूत करू शकले असते.

रावणाची असुरी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती होती. प्रभुश्रीरामांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग न करता, नर वानर सर्वांना एकत्र करून त्यांचे पौरुष्य जागे करून रावणाचा नित्पात केला. असुरी शक्ती कितीही मोठी असली तरी सज्जनशक्ती सत्याच्या बाजूने उभी राहिली तर सामन्य माणूस असुरी शक्तीला पराभूत करू शकतो, अशी जीवन मूल्य प्रभुश्रीरामांनी दिली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Lord shri ram gave us the values of life says cm devendra fadnavis nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • ram navami

संबंधित बातम्या

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
1

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानचा सन्मान; ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’साठी बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुर
2

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्यन खानचा सन्मान; ‘द बॅड्***स ऑफ बॉलीवूड’साठी बेस्ट डेब्यू डायरेक्टर पुर

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”;  कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य
3

“…अशा परिस्थितीत AI महत्वाचे ठरू शकते”; कृषी क्षेत्राबाबत Devendra Fadnavis यांचे भाष्य

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
4

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात…”: Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.