मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांच्या निधनाने कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आधुनिक मराठी…
हरित महाराष्ट्र आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ११ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून ग्रामपंचायती, खासगी-सार्वजनिक भागीदारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले.
राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी त्वरित ३० टक्के निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही फास्ट ट्रॅक पद्धतीने न्याय…
नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत विस्तारीत मेट्रो रेल्वे मार्गिकेस मान्यता देण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून नागपूरला एकाच विमानातून प्रवास केल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "एक दिवस देवेंद्र फडणवीसांनाही फोडतील" असा टोला लगावत खासदार फोडण्यासाठी पैशांचा वापर झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला" असा आरोप त्यांनी सोशल मीडियातून केला.
अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख…
तसेच महिला सुरक्षेसाठी 'भरोसा सेल', दामिनी पथक, महिला हेल्पलाईन, समुपदेशन केंद्रे व जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कर्जमाफी, दुष्काळ, नीट परीक्षा आणि राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला ६ मे २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १४४५.९७ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
माहिती अधिकार कायद्यात राज्य सरकारने केलेल्या बदलांवर अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. RTI नियम 2026 मागे न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.
महाराष्ट्रात सीएसआर निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी ‘स्टेट सीएसआर’ कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी सीएसआर निधी, बिनव्याजी कर्ज योजना आणि डिजिटल…
मुंबई मेट्रोमुळे ग्रामीण भागातील दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सीएसएमटी मेट्रो स्थानकावर वारणा दुग्धजन्य पदार्थ विक्री स्टॉलचे उद्घाटन…
नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत वाद चिघळला असून आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार…
Green Gadchiroli Mission: ‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारकडून मोठे बळ मिळाले असून सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टने मिळून ५ लाख रोपांचे योगदान जाहीर केले आहे. या उपक्रमाचा…
प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या कामाचे कौतुक केले आहे. संपूर्ण टीमसाठी ही मानाची बाब…
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले.