खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना 'दहशतवादी' संबोधल्याप्रकरणी फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाने पंतप्रधानांची देशभक्ती ओळखली आहे, तर काँग्रेसने मात्र आपली प्रतिष्ठा गमावली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर…
पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.ही समस्या केवळ पोलिसांच्या कारवाईने सुटणार नसून त्यासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने स्टेनोग्राफर पद 'मृत' घोषित केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्णयाविरोधात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
रुफटॉप सौर ऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धताही आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृह विभागासोबत एका उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे.
या प्रकल्पांतर्गत ३७०२ पात्र रहिवाशांना प्रत्येकी तब्बल १६०० चौ. फूट क्षेत्रफळाची सदनिका विनामुल्य देण्यात येणार आहे. शिवाय, ३२८ पात्र व्यावसायिकांना ९८७ चौ. फूट क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहेत.
संसदेमध्ये सादर होत असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे पंतप्रधान मोदींचे यश असल्याचे ते म्हटले आहे.
Mumbai News: दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते.
अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.
मुंबईत अत्याधुनिक आणि मोठ्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हे अंदाजे ६० ते ८० हजार प्रेक्षक क्षमतेचे हे स्टेडियम असेल.
भाजपने पोटनिवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली असून, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेली ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते वर्षा निवासस्थानी इक्विनिक्स (Equinix) कंपनीच्या एमबी३ डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Maharashtra News: जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
नाशिक येथे अखिल भारतीय संत समिती परिषदेच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळेस कुंभमेळ्यात होणाऱ्या साधुसंतांच्या नानाबाबत तसेच साधू रामच्या व्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल.
या योजनेतून दोन्ही तालुक्यातील नऊ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते. या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही.
या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.