मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही…
खारघरमध्ये भारत-आफ्रिका संबंधांना नवी दिशा देणारे जागतिक व्यापार केंद्र उभारण्यात येणार असून, ‘गांधी-मंडेला कन्व्हेन्शन सेंटर’ हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री केली. आपल्या ताफ्यासोबत न येता यावेळी ते बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्तित होते.
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील 'सर्वांत नाकारली गेलेली वस्तू' आहेत. त्यांना सर्वत्र नाकारले गेले आहे.
पोस्ट विभागाने महसुलातील वाढीचा दर अडीच टक्क्यांवरून यंदा १६ टक्क्यांपर्यंत नेला असून नव्या स्वरूपात जनतेच्या सेवेत दाखल होताना अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वर्षा निवासस्थानी हा करार झाल्यानंतर उपस्थितांना संबोधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचे सातत्याने काम सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडी व पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी.
मुंबईत सुरू असलेल्या गावठाणांचे रेखांकन गतीने पूर्ण करावे. रेखांकन पूर्ण झाल्यानंतर गावठाणामधील शेवटच्या नागरिकाला नागरी सुविधा मिळतील, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
संतप्त ग्रामस्थांनी त्या चिमुकलीचा मृतदेह तेथेच ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ‘गोळ्या घाला गोळ्या घाला; आरोपीला गोळ्या घाला’ अशा घोषणा देत त्यांनी हायवेवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
‘ग्रीन झोन’मधील जमीन Adani Group यांना दिल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “आपली जमीन त्यांना दिली आणि आता तीच जमीन पुन्हा विकत घेत आहात, हे नेमके काय चालले आहे?” या व्यवहारावर…
Devendra Fadnavis thanks PM Modi: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी राज्यासाठी २४,००० कोटींच्या रेल्वे निधीसह 'विकसित महाराष्ट्र'चा व्हिजन मांडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या समर्थनाबद्दल मोदींचे आभार मानले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, प्राडा सोबत हा करार केवळ कारागिरांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा नाही, तर पिढ्यानढ्या जोपासलेल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे.
मिसिंग लिंक सुरू होण्याआधी मुंबई पुणे शहरामधील वाहतूक द्रुतगती महामार्गवरून सुरू आहे. या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
३ लाख लिटर क्षमतेचा नवीन ग्रीनफिल्ड डेअरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महानंदा परिसरात सिग्नेचर पार्लर आणि अत्याधुनिक इमारत उभारण्यात आल्या आहेत. आरे आणि महानंदा यांच्या ब्रँडचे रिलाँचिंग लवकरच करण्यात येईल.
राज्यात जलवाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी वॉटर टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण प्रणाली विकसित करून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना 'दहशतवादी' संबोधल्याप्रकरणी फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशाने पंतप्रधानांची देशभक्ती ओळखली आहे, तर काँग्रेसने मात्र आपली प्रतिष्ठा गमावली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विविध विकास कामांसाठी सुमारे १३०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ९६४ कोटी रुपये मंजूर…