जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत नागपूर येथे बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात माहिती दिली दिली. ते म्हणाले, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी सिंधुदुर्ग आणि कोकणच्या आंबा, काजू विषयी चर्चा घडवून आणली.
पुरंदर विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योग, तसेच कृषी उत्पादनांच्या जलद वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
मी आमचे दोन्ही सहकारी पक्षाचे मी अभिनंदन करतो. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे 'कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प' उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्यासपीठावर केंद्रीय मंत्री गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे व २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) कडून क्वालिटी केअर इंडिया लिमिटेडला ‘लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स’ (LoA) प्रदान करण्यात आले. यामुळे जवळपास 6300 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
महिंद्रा ॲड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात विविध पायाभूत विकास प्रकल्प सुरू आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा लाभ घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात अजित पवारांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पक्षाचे सर्वाधिकार त्यांनी देण्यात आले आहेत.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे फडणवीस म्हणाले.
अजितदादांचे काही बोलणे झाले असते तर त्यांनी आम्हाला सांगितलं असते. ते आमच्या सरकारमध्ये होते. त्यामुळे आमच्याशी न बोलता ते असा निर्णय घेऊ शकतील का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे २०२५ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केला.
राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे फडणवीस म्हणाले.