स्वातंत्र्यदिनाच्या काँग्रेसच्या कार्यक्रमातील सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संवादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. वंदे मातरमवरून भाजपने काँग्रेसला घेरले, तर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडिओमागील संदर्भ स्पष्ट करत फडणवीसांवर पलटवार केला.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या नवीन बॅचच्या कमेन्समेंट कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी युवा फेलोंना प्रशासनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले. फेलोंच्या विविध उपक्रमांतील योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.
जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्याची ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ अशी निर्माण होत असल्याचे सांगितले. ‘जालनाई’ ब्रँडद्वारे स्थानिक सिल्क उत्पादनांना…
महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या गुंतवणुकीच्या…
महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांना संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान देत त्यांनी गुंतवणूक, FDI आणि रोजगाराच्या आकडेवारीवर सरकारला…
पुण्यात आयोजित करण्यात येणारा ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’ देशभरातील युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तीन दिवसांच्या या महोत्सवात देशभरातून सुमारे १ हजार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भूसंपादन मोबदला, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि कृषी विभागाशी संबंधित निर्णयांचा यात समावेश आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधत जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप…
पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आटपाडीमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत गद्दारी करणाऱ्यांनाही इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकाच विमानातील प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत या प्रवासाचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं सूचित केलं.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 23,508 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत.
अशा प्रकारचे साहित्य छापणे, प्रसारित करणे, विक्री करणे, प्रदर्शित करणे, साठवून ठेवणे किंवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हे भारताच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे सरकारने स्पष्ट…
Nashik National AI and Data Science Education Centre: भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा संगम घडवण्यासाठी नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर विकसित करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत त्यांनी समाजात तेढ निर्माण करणारी…
मराठवाड्यातील चार महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा जात पडताळणी प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट…
सीएसआर-समर्थित प्रशिक्षण भागीदारी, सातत्यपूर्ण नियोक्ता सहभाग, नियमित रोजगार मेळावे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित धोरणात्मक विश्लेषणामुळे रोजगारनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लक्ष्याधारित झाली आहे.
लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव…
नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या नियोजनाशी सुसंगत असा हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विचार करून याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
Satellite Phone for Fishermen News: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन मिळणार आहेत. यामुळे खोल समुद्रात नेटवर्क नसतानाही आपत्कालीन संपर्क साधता येईल.