Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधिमंडळ अधिवेशनाच्या अधिकृत ओळखपत्रावरून ‘अशोकस्तंभ’ गायब, संविधानिक प्रतीकांशी छेडछाड केल्याचा विरोधकांचा आरोप

Maharashtra News Ashok Chinh: महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजपासून सुरुवात झाली असून पावसाळी अधिवेशनासाठी पत्रकार आणि इतरांना देण्यात आलेल्या अधिकृत ओळखपत्रावर राष्ट्रचिन्ह अशोकस्तंभ गायब झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2025 | 01:16 PM
विधिमंडळ अधिवेशनाच्या अधिकृत ओळखपत्रावरून राष्ट्रचिन्ह 'अशोकस्तंभ' गायब (फोटो सौजन्य-X)

विधिमंडळ अधिवेशनाच्या अधिकृत ओळखपत्रावरून राष्ट्रचिन्ह 'अशोकस्तंभ' गायब (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

National Emblem Ashok Chinh News in Marathi : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून (30 जून) सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात १२ विधेयके मांडली जाणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने रविवारी त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबतचे दोन जीआर (सरकारी आदेश) मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नवा वाद उफाळून आला आहे. यावेळी अधिवेशनासाठी देण्यात आलेल्या अधिकृत ओळखपत्रावर राष्ट्रचिन्ह अशोकस्तंब गायब झाले आहे.

 ठाणे मनपाच्या शिक्षण विभागाची यादी जाहीर; अनधिकृत शाळांची धक्कादायक आकडेवारी उघड

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी पत्रकार आणि इतरांना अधिवेशनासाठी देण्यात आलेल्या ओळखपत्रावरून राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ गायब झाले आहे. अशोक स्तंभाशिवाय असलेल्या या ओळखपत्रावर फक्त ‘विधानसभा’ किंवा ‘विधान परिषद’ असे लिहिले आहे. याआधीच्या सर्व अधिवेशनांमध्ये ओळखपत्रावर केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अधिकृत कागदपत्रांप्रमाणे अशोकस्तंह असायचा, मात्र यंदा तो न दिसल्यामुळे राजकीय वर्तुळातक खळबळ निर्माण झाली आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वी राजभवनावर झालेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाची आठवण करून देते. त्या कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये अशोक स्तंभाऐवजी ‘सेंगोल’ या राजदंडाचे प्रतिकात्मर चिन्ह वापरण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर ‘संविधानिक प्रतीकांशी छेडछाड’ केल्याचा आरोप केला होता.

आता अधिवेशनाच्या ओळखपत्रावरूनही अशोकस्तंभ हद्दपार झाल्याने हा आरोप पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे. विरोधकांनी यामागे “हिंदुत्वाच्या अजेंड्यावर प्रतीकात्मक राजकारण” केल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “अशोक स्तंभ हे भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे. ते अचानकपणे काढून टाकणे म्हणजे संविधानिक मूल्यांशी खेळ करणं आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. दरम्यान, यावर सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

आणीबाणीला ५० वर्ष लागू झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काही जाहिराती प्रकाशित केल्या होत्या, त्याशिवाय राज्य मुंबईत असाच कार्यक्रम आयोजित केला असता. मात्र या कार्यक्रमात अशोक स्तंभाऐवजी फक्त सेंगोल चिन्ह ठेवले होते. या प्रकारावर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली होती.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख दत्तात्रय होसाबळे यांनी राज्य घटनेतून धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे शब्द काढून टाकण्याची मागणी केली होती. हे दोन्ही शब्द आणीबाणीच्या कालखंडात आणण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते.

IAS Rajeshkumar Meena: IAS राजेशकुमार मीना यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती 

Web Title: Maharashtra politics ashok chinha missing from identity card of maharashtra assembly session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.