Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांचा बोलवता धनी सागर बंगला; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

कोणत्याही समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.  गाव खेड्यात कोणत्याही समाजात दुरावा नाही. दररोडज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची एकमेकांना देवाण-घेवाण करावी लागते. सुख दुःखात आम्ही सोबत असतो,असेही जरांगेनी स्पष्ट केले.  

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 09, 2024 | 01:35 PM
'शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले'; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

'शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले'; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे बोलवता धनी सागर बंगला आहे. अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावर निशाणा साधला आहे. शांतता यात्रेदरम्यान सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना  त्यांनी फडणवीसांवर आगपाखड केली आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळींकडूनही त्यांच्यावर भूमिकेवर टीका टीपण्ण्या होऊ लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगेंनी आक्रमक पलटवार केला आहे.

‘राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी ‘सागर बंगला’ आहे. सागर बंगल्यावरून माणूस खाली आला की तो बिघडतो. मी सगळ्या समाजाला विनंती करतो की, आम्ही नेत्यांच्या नादी लागत नाही. तुम्ही लागू नका’, असा सल्लाही जरांगेंनी यावेळी दिला.

दरम्यान,  विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात जरांगे म्हणाले, “आता कोणताच पक्ष नाही. वेळ आल्यावर सगळे उमेदवार अपक्ष उभे  करू. पक्षात जसे गट पाडले, तसे मराठा समाजात गट पाडण्यात आले  आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्र मराठा असे गट पडले आहेत. पण मराठा समाज एक आहे. राज्य सरकारने आरक्षण दिले नाही दिले तर यांचा महाराष्ट्रात सुफडासाफ होणारच.

कोणत्याही समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.  गाव खेड्यात कोणत्याही समाजात दुरावा नाही. दररोडज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची एकमेकांना देवाण-घेवाण करावी लागते. सुख दुःखात आम्ही सोबत असतो,असेही जरांगेनी स्पष्ट केले.

Web Title: Manoj jarange criticizes fadnavis while targeting raj thackeray prakash ambedkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 01:34 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
1

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.