Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

रामलीला कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मंडळांवर आली आहे. याला कारण ठरले आहे मुंबई सतत पडणारा पाऊस. यामुळे रामलीला मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2025 | 09:30 PM
Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
Follow Us
Close
Follow Us:

राज्याला मुसळधार पावसाचा फटका 
मराठवाडा, कोकणात जोरदार 
पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

Mumbai Rain News: गेले काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात आणि खास करून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका रामलीला मंडळांना बसल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे आपले कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मंडळांवर आली आहे.

मुंबईच्या चर्चगेट येथील जवळच्या मैदानात सुरू असलेले रामलीला कार्यक्रम रद्द करण्याची वेळ मंडळांवर आली आहे. याला कारण ठरले आहे मुंबई सतत पडणारा पाऊस. यामुळे रामलीला मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रामलीला मंडळांनी आपले गाऱ्हाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले आहे.

मुंबईतील रामलीला मंडळांना आर्थिक मदत देण्याची या साथी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी रामलीला मंडळांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. श्री रामलीला मंडळाचे अध्यक्ष संदीप शुक्ला यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.  यावेळी त्यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमात खंड पडल्याची खंत व्यक्त केली.

Maharashtra Rain Alert: मराठवाड्यातील धरणांतून मोठा विसर्ग; आपत्कालीन विभागाने घेतला ‘हा’ निर्णय

रामलीला सादर करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून कलाकार मुंबईत येत असतात. या कलाकारांची योग्य ती सोय देखील करण्याची मागणी रामलीला मंडळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. रामलीलेशी सबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मुसळधार

राज्यात मागील २४ तासात पालघर जिल्ह्यात २१ मि.मी., मुंबई शहर १७ मि.मी., रत्नागिरी १६ मि.मी., सिंधुदुर्ग १२ मि.मी. आणि रायगड जिल्ह्यात १२ मि.मी. इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात पुरात वाहून आणि भिंत पडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून नाशिक व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच वीज पडून व पुरात वाहून धुळे जिल्ह्यात दोन, नांदेड जिल्ह्यात सात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा आणि लातूर जिल्ह्यात चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२.०९ वा. कोयनानगर परिसरात ३.४ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Heavy rain mumbai create problem to ramlila events mandal demand to cm fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 09:26 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mumbai
  • Rain News

संबंधित बातम्या

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
1

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात
2

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
3

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
4

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.