आठवड्यात उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारताला ताशी ५० ते ७० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा सामना करावा लागू शकतो. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकतो,…
सध्या प्रशांत महासागरात 'एल निनो' स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राजधानी पाटणासह दक्षिण बिहार आणि उत्तर बिहारच्या पश्चिम भागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश असलेल्या २४ जिल्ह्यांसाठी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेनंतर झालेल्या अचानक पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले.
पंजाबचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीविरुद्ध पंजाबचा दारुण पराभव झाला आहे. पंजाब सध्या 13 पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे. पुढील सर्व सामने पंजाब जिंकल्यास प्ले ऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.
मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे अनेक भागांतील रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. याच वादळामुळे विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 62 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनासोबत तातडीची आढावा बैठक महापौर कार्यालयात आयोजित केली. यावेळी पावसाळी आपत्तीवर तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
उष्णतेच्या वाढत्या झळा, आटत चाललेले जलस्रोत आणि कोसळणारी भूगर्भ जलपातळी यामुळे राज्य दुष्काळसदृश परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात भूगर्भजलपातळी सातत्याने खालावत आहे.
दिल्लीत अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. रात्रभरात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
गुजरात टायटन्सचे आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला. गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत…
पाऊस किती वेळ सुरू राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस लवकर थांबला तर सामना कधी सुरू होणार याची उत्सुकता असेल आणि नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार हे पहावे लागणार…
सध्या पाकिस्तान आणि पंजाबच्या आसपासच्या वरच्या वातावरणात कमी दाबाच्या क्षेत्रासह एक सक्रिय पश्चिमी वारे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, देशाच्या अनेक भागांमध्ये चक्रीवादळी वारे वाहत आहेत.
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि. ४) कमाल तापमान स्थिर राहिले तर किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान…
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.