दिल्लीत अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. रात्रभरात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
गुजरात टायटन्सचे आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला. गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत…
पाऊस किती वेळ सुरू राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस लवकर थांबला तर सामना कधी सुरू होणार याची उत्सुकता असेल आणि नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार हे पहावे लागणार…
सध्या पाकिस्तान आणि पंजाबच्या आसपासच्या वरच्या वातावरणात कमी दाबाच्या क्षेत्रासह एक सक्रिय पश्चिमी वारे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, देशाच्या अनेक भागांमध्ये चक्रीवादळी वारे वाहत आहेत.
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (दि. ४) कमाल तापमान स्थिर राहिले तर किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर १७.१ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान…
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेवाने आपला प्रखर प्रकोप दाखवायला सुरुवात केल्याने होरपळून निघालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आज निसर्गाने सुखद धक्का दिला आहे.
शहरातील हवामान मिश्र स्वरूपाचे राहिले. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. नंतर उन्हाचा तडाखा जाणवला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहराचे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस…
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गुढी पाडवा सणाच्या उत्साहावरही पाणी फेरले आहे.
पिंगोरी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार भिलोजी शिंदे यांच्याशी संबंधित असून येथे शिवपूर्व काळापासून पिंगळाई देवीची पूजा केली जाते. सध्या ही देवी वाघेश्वरी देवी म्हणून ओळखली जाते.
पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील हवामानात अचानक बदल झाला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील पर्वतीय आणि मैदानी प्रदेशात पाऊस, हिमवृष्टी आणि तीव्र थंडीची नोंद झाली आहे.
दिवसभर उष्ण वातावरणानंतर सायंकाळी ६ नंतर आकाशात ढगांची दाटी वाढू लागली होती. वातावरणात गारवा निर्माण होत असतानाच रात्री पावणे नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली.
देशाच्या काही भागात, विशेषतः गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात उष्णतेच्या आणि उष्णतेच्या लाटा कायम राहण्याची अंदाज आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पश्चिमी विक्षोभ सर्वात जास्त असेल.