राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना रद्द करण्यात आला तरी या फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली…
ईशान्य अरबी समुद्र, महाराष्ट्र-गोवा व गुजरात किनारपट्टीवर २६-२७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. म्हणून मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात…
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच भागात अलिकडच्या काळात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे या प्रदेशात हिवाळा आला आहे. तिन्ही भागात तापमानातही घट झाली आहे.
चेन्नईतील जलाशयातील पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानंतर तीन प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागात बुधवारी सकाळी हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले.
नैसर्गिकआपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे.
राजधानी दिल्लीत सकाळच्या वेळेस थंड वारे वाहत आहेत. तर दुपारच्या वेळेस कडक उन्हाळा जाणवत आहे. तर रात्री थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस राजधानी दिल्लीत हवामान याचप्रमाणे राहण्याची शक्यता आहे.
राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
पूर्वी जून-जुलै महिन्यांत जोरदार पाऊस पडायचा, पण आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि अगदी ऑक्टोबरमध्येही पाऊस जास्त सक्रिय दिसून येतो. पावसाची सुरुवात उशिरा होते आणि थांबतानाही उशीर होतो.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
राजधानी दिल्लीत आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather update: काल अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे. मात्र आज पुन्हा देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे.
मी याठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेटी दिलेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागावून घेऊ
पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.