ऑगस्टमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अनुक्रमे ६० ते ६५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. कारण पहिल्या पंधरवड्यात मान्सून राज्यातून परतीला निघतो. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे मोठे सावट…
भारतीय हवामान विभागाने रविवारी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारसह २६ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात.
आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना प्रवाह येऊन जलसाठ्यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्यास त्याचे परिणाम पुढील काही महिन्यांत अधिक प्रकर्षाने जाणवण्याची शक्यता आहे.
दिल्लीत ताशी ४० ते ५० किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
केरळमधील हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिरमौरला सर्वाधिक फटका बसला असून, तेथे 87 जणांचा मृत्यू झाला आहे. लाहौल-स्पितीमध्ये सोळा, सोलनमध्ये चार, मंडीमध्ये दोन, तर कांग्रा आणि कुल्लूमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने सकाळ ते दुपार दरम्यान काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. मोती बाग, फिरोज शाह रोड, एपीजे अब्दुल कलाम रोड आणि मंदिर मार्ग यासह अनेक भागांमध्ये…
शेतकरी आणि मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांसाठी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७० ते ७५ किमी…
प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात.
हिमाचल प्रदेशातील कांग्रा, शिमला, कुल्लू आणि चंबा येथे मेघगर्जना आणि विजांचा धोका आहे, तर उत्तराखंडमध्ये १६-१७ ऑगस्ट रोजी विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १२ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर अचानक झालेल्या भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर मोठा मलबा आणि दगड कोसळल्याने सुमारे २०० यात्रेकरू २४ तासांपासून रस्ता पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहेत.
समुद्रपूर तालुक्यातील भोसा (गौळ), उमरा आणि मार्डा परिसरात मुसळधार पावसानंतर बंधाऱ्यात कचरा अडकल्याने नदीचे पाणी शेतांमध्ये घुसले. यामुळे शेकडो एकरांवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले…
जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि जुलैभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा व आठवडीबाजार परिसरात…
Satara Rain: उंब्रज आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. शिवडे-उंब्रज जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक गावांतील ओढे-नाले आणि नद्या दुथडी…
जुलैअखेर सातारा जिल्ह्यात सरासरीच्या १०३.४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. मात्र, सातारा, पाटण, माण आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऑगस्टमधील पावसाकडे शेतकऱ्यांचे…
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर ओडिशाच्या अंतर्गत भागावर आणि दक्षिण झारखंड व छत्तीसगडच्या लगतच्या भागांवर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत १८ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे.