राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
पूर्वी जून-जुलै महिन्यांत जोरदार पाऊस पडायचा, पण आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि अगदी ऑक्टोबरमध्येही पाऊस जास्त सक्रिय दिसून येतो. पावसाची सुरुवात उशिरा होते आणि थांबतानाही उशीर होतो.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
राजधानी दिल्लीत आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Weather update: काल अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे. मात्र आज पुन्हा देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे.
मी याठिकाणी येण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतालाही भेटी दिलेल्या आहेत. त्यांचेही पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. ते सर्व पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागावून घेऊ
पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांच्या पात्रातून पावसाचे पाणी पात्राबाहेर पडले. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे १७ प्रमुख, व इतर रस्ते बंद झाले.
म्हसवड शहरातील शिंगणापूर चौकातील सर्व दुकानात पाणी शिरले तर या परिसरातील पेट्रोल पंपातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा मार्ग काही काळाकरीता बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली.
२० सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे राज्यातील अनेक भागात, विशेषतः मराठवाडा प्रदेशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे होणाऱ्या घटनांमध्ये किमान नऊ जणांना आपला जीव गमवावा
Rain News: कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे.
Marathwada Rain Alert राज्यात सर्वत्र पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हयानसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे
उत्तर भारतातील काही भागांमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर, पश्चिमेकडील वारे पूर्वेकडे सरकत आहेत, ज्यामुळे उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागात पावसाळा संपत आहे.
राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे आहे. बऱ्यापैकी स्वच्छ हवा पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस पावसाचा शक्यता नाहीये. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला हुसेन शाह रोडवर विजेचा धक्का बसला. त्याला एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले असून अतिरिक्त बचाव पथके मागवून बचाव कार्य अधिक गतिमान करण्यात येत आहे.