Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवरायांचे 12 किल्ले UNESCO च्या वारसा यादीत, पीएम नरेंद्र मोदी म्हणाले,”मी सर्वांना आवाहन करतो की…

छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाला आहे. यावरच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 12, 2025 | 07:14 PM
फोटो सौजन्य: @narendramodi (X.com)

फोटो सौजन्य: @narendramodi (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा आहे. त्यांचे चरित्र हे नेहमीच भरकटलेल्या आयुष्याला योग्य दिशा देत असते. मात्र, शिवरायांचा इतिहास जिवंत आहे तो त्यांच्या किल्ल्यांमुळे. आजही महाराष्ट्रातील अनेक किल्ले महाराजांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत, जे नेहमीच शिवभक्ताना खुणवत असतात. मात्र, अनेकदा त्याच्या गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. अशातच, एक आनंदाची बातमी आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता शिवरायांचा पराक्रम सातासमुद्रापार पोहोचणार आहे. यानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’

प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित, पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी X (Twitter) आपले विचार मांडले आहे. ते म्हणतात, प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे. जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात. मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या.”

प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे.

या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे.

जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान… https://t.co/J7LEiOAZqy

— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2025

Ratnagiri News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होतोय मृत्यूचा सापळा ; भोस्ते घाटात भीषण अपघात

मोदींनी शेअर केली रायगडवरील छायाचित्र

2014 साली नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. आता शिवरायांच्या किल्ल्यांचा जागितक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर, मोदींनी पुन्हा एकदा आपल्या रायगड भेटीला उजाळा दिला आहे. ते म्हणतात,”ही 2014 मध्ये मी रायगड किल्ल्याला दिलेल्या माझ्या भेटीची छायाचित्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याची संधी मला लाभली होती. ही भेट मी सदैव स्मरणात राहील.”

Web Title: Pm narendra modi on shivaji maharaj 12 forts included in unesco world heritage list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • Marathi News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.