
एफआरपी दर आणि कारखान्यांचे पालन:
21 फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार, एफआरपीपेक्षा जास्त दर निश्चित करून गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी कारखान्यांनी तो दर जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाचे पालन होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सर्व कारखान्यांनी एफआरपी प्रमाणेच पहिली एकरकमी उचल दिली असून, जादा दराबाबत हंगाम संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एफआरपी दर: