इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदी पात्रात मिसळणाऱ्या दुषित पाणी थांबवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी ओढ्यात घातलेला बांध शनिवारी पाण्याच्या प्रवाहाने फुटला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी येत्या 1 जूनपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेला उत्तरखंडच्या तरुणाने 7500 किमीचं अंतर थेट सायकलवरुन पार करत मराठ्यांचा इतिहास त्यांचं शौर्य या सगळ्याचा अभ्यास करण्याचा निर्धार त्याने केला आहे.
ईश्वरपूर तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लिंबूपाणी आणि सरबताचा आधार घेतला जात असला आहे.
आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यातील व्यवस्था सुधारू शकत नसतील, तर राज्याचे काय? असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत असून आहे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेऊन या विभागाची साफसफाई करण्याची…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वाढत्या इंधन खर्चाला लगाम घालण्यासाठी आणि शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात आता इलेक्ट्रक (ईव्ही) वाहने खरेदी करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅममधून 2 हजार 240 कोटींचे अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी विशेष प्रयत्न केले.
चांदोली 4 अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, शाहूवाडी तालुक्यातील उखुळ येथे गव्याने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शाळकरी मुलांसह तिघे जण जखमी झाले.
तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
महापालिकेसमोर वाढती पाणीटंचाई आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांची प्रमुख आव्हाने आहेत. शहराचा विकास, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि पाणीपुरवठा वसुली करणे कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत होत असलेला भ्रष्टाचार नगरसेवकांनी समोर आणला.