माधुरीच्या परतीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर वनतारच्या पथकाने नांदणीत येऊन माधुरीसाठी उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. नांदणीतील काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते. यावेळी वनताराच्या पथकासोबत तिच्या सुरक्षित पुनरागमनाचीही चर्चाही झाल्याची माहिती…
नवीन डिजिटल व्यवस्था विकसित रासायनिक खतांचा काळाबाजार रोखणे, खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे तसेच शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामामध्ये वेळेत खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खत विक्री…
Gram Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे…
शैक्षणिक क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात ऐतिहासिक कामगिरी केली. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
Kolhapur News : हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या ३-४ दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाच्या संलग्न असणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अवसायनात आदेश निघालेल्या 1320 संस्थाच्या दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावर आता प्रशासक येण्याची वाट मोकळी झाली आहे.
प्राथमिक शाळांमधील्या शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक भरमसाट ऑनलाइन कामांची पूर्तता कराव लागते. विद्याथ्यांकडे लक्ष देण्याऐवज त्यांचा संपूर्ण दिवस मोबाईल लॅपटॉपवन माहिती भरण्यातच जातो.
गोकुळ दूध संघाच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप संस्था प्रतिनिधींनी केला आहे.
इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदी पात्रात मिसळणाऱ्या दुषित पाणी थांबवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी ओढ्यात घातलेला बांध शनिवारी पाण्याच्या प्रवाहाने फुटला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी येत्या 1 जूनपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेला उत्तरखंडच्या तरुणाने 7500 किमीचं अंतर थेट सायकलवरुन पार करत मराठ्यांचा इतिहास त्यांचं शौर्य या सगळ्याचा अभ्यास करण्याचा निर्धार त्याने केला आहे.