तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्याथ्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
महापालिकेसमोर वाढती पाणीटंचाई आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांची प्रमुख आव्हाने आहेत. शहराचा विकास, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि पाणीपुरवठा वसुली करणे कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत होत असलेला भ्रष्टाचार नगरसेवकांनी समोर आणला.
केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार या प्रकल्पात ठरावीक संख्येने वाघांचे पुनर्वसन करण्याची योजना आहे. त्याअंतर्गत काही मादी वाघीणी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प येथून आणण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे,त्यामुळे अंगाची लाही कमी करण्यासाठी उन्हाळी सुठ्ठीच्या निमित्ताने नदी, तलाव आणि विहीरीमध्ये पोहणाऱ्यांची गर्दी वाढते जात आहे.
आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण संगम म्हणून कराडच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमाची ओळख आहे. मात्र याच ठिकाणी आता मद्यपी, नशेखोर आणि टवाळखोरांनी अक्षरशः अड्डा निर्माण केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी भाविकांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज परिते गावासह पंचक्रोशीतील गावकरी आक्रमक झालेत.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांची ओळख होती. आज त्यांनी कोल्हापूरमध्ये वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सातारा आणि कोकण या समृद्ध इतिहास व नैसर्गिक वैभव लाभलेल्या प्रदेशांना एकत्र जोडणारे पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी कोल्हापूर फर्स्टने पुढाकार घेत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.
जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत, याबाबत पालकमंत्र्यांनी नागरिकांनी आवाहन केलं आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात अवैध वाहतूकीने धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. तालुक्याच्या सर्व भागातून वाळू, मुरूम, दगड तसेच मोठ्या प्रमाणात लाकूड बेकायदेशीरपणे वाहून नेले जात आहे.
इस्त्रायल आणि इराणच्या युद्धामुळे इंधनावर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. इंधनाच्या तुटवडा आणि दरवाढीमुळे कोल्हापुरात रिक्षाचालक संतप्त झाले आहेत.