रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
एसएससी बोर्डाने जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवून आदर्श घालून दिलेला आहे. आज शासन शाळांना केवळ ५ टक्केच वेतनेत्तर अनुदान देते. त्यामध्ये खडू खर्च भागत नाही.
महायुतीच्या नेत्यांचा निर्धार,कोल्हापूरात काँग्रेस नेत्यांना हुकूमशाहीने काम करण्याची सवय आहे. त्यांच्या हुकूमशाहीनेच महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गट बाहेर पडला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक प्रभागात तोडीस तोड, मातब्बर उमेदवार उभे करण्यात आले आहेत.
मुक्या जनावरांची झालेली फरफट आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांचा उघडा फोलपणा बाबा पवार यांनी आपल्या कवितेतून मांडला आहे. यातून शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण समाज आणि सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाहीर साक्ष ठरते.
मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवरील अधिकृत दुकानदारांची यादी तयार करून, त्यांना अधिकृत क्रमांक देणे आणि त्यांच्या दुकानाच्या जागेचे चिन्हांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
फिर्यादी नागेश निंबाळकर हे गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर नोकरी करत असून, वडील शेती व्यवसाय करत असल्याने त्यांच्या कुटुंबियाची उपजीविका त्यावर चालते.
वघ्या काही क्षणांतच त्या चारचाकीने अचानक पेट घेतला. आगीच्या तीव्रतेमुळे चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
ठेकेदाराकडून रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर होत नसल्याने नागरिकांना धूळीचा सामना करावा लागत आहे. तर आता धूळ चारणाऱ्या ठेकेदाराकडून आता धोमच्या पाण्याची देखील चोरी सुरू आहे.
कोल्हापूर - रत्नागिरी या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून अखेर यश आले आहे.
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्करे, वनगायी आदी रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
महाराष्ट्रासह आसपासच्या राज्याच्ये लोकदैवत, कुलदैवत असलेल्या श्री जोतिबा तिर्थक्षेत्रावरील डोंगराचे प्राचीन अध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत, 'कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत शहरवासीयांची फसवणूक झाली असून, येत्या निवडणुकीत मतदार त्याचा बदला घेतील,' असा घणाघात केला आहे.
सह्याद्री व्याघ्न प्रकल्पातील चांदोलीच्या घनदाट नैसर्गिक जंगलात प्रौढ व्याघ्रिणी एसटीआर- 05 उर्फ 'तारा' हिने गुरुवार (दि. 18) रोजी सकाळी कुंपण ओलांडून यशस्वी मुक्तसंचार केला.
हालोंडी गावाशेजारी पंचगंगा नदीकडील भागात घुमाई बंधू व किरण पाटील यांची सुमारे तीस एकर आडसाल ऊसाची लागण आहे. या ऊसाच्या फडामधून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली.