Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दर्यापूर तालुक्यात तीन दिवसात तिघांनी गळफास लावून केली आत्महत्या

दारापूर येथील अविनाश रुपरावजी वानखडे (४९) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश वानखडे हा व्यक्ती भूमिहीन असून गत एक वर्षापासून मुंबई (Mumbai) येथे खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. मात्र, गत चार महिन्यांपासून तो गावातच थांबून होता.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 07, 2022 | 02:11 PM
Three people committed suicide by hanging themselves in Daryapur taluk in three days

Three people committed suicide by hanging themselves in Daryapur taluk in three days

Follow Us
Close
Follow Us:

दर्यापूर : तालुक्यात तीन दिवसात तिघांची गळफास लावून आत्महत्या (Suicide by hanging) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरूवारी दर्यापूर (Daryapur) येथील सोपान जानराव गुरदे, शुक्रवारी नालवाडा येथील रेणुका नरेंद्र गावंडे आणि शनिवारी दारापूर येथील आणखी एका इसामने आपल्या राहत्या घरात दुपट्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तीन दिवसात लागोपाठ तीन व्यक्तींनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

दारापूर येथील अविनाश रुपरावजी वानखडे (४९) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश वानखडे हा व्यक्ती भूमिहीन असून गत एक वर्षापासून मुंबई (Mumbai) येथे खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. मात्र, गत चार महिन्यांपासून तो गावातच थांबून होता. शनिवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याने अविनाश वानखडे यांच्या लहान मुलाने भिंतीवरून घरात प्रवेश केला. दरवाजा उघडला असता, अविनाश वानखडे याने राहत्या घरातच दुपट्टाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घरच्यांच्या समोर आली.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पीएसआय शेंडे, सुरज यांनी घटनास्थळी धाव घेत घटना स्थळचा पंचनामा केला. अविनाश वानखडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर (Upazila General Hospital Daryapur) येथे पाठविले. गळफास लावून आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. अविनाश वानखडे यांच्या पश्चात पत्नी, (१९) वर्षाची मुलगी, (१७) वर्षाचा मुलगा व आई असा परिवार आहे.

Web Title: Three people committed suicide by hanging themselves in daryapur taluk in three days nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 02:11 PM

Topics:  

  • amaravati news
  • Mumbai
  • navarashtra news
  • Suicide by Hanging

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
2

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.