मुंबईसह देशातील छोट्या शहरांमध्येही वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे. पीक अवरमध्ये अनेक शहरांतील वाहनांचा वेग निम्म्याहून अधिक घटत असल्याचे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील गाड्यांच्या देखभालीसाठी मोठी तयारी सुरू आहे. ठाणे, सुरत आणि साबरमती येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक डेपोंमुळे बुलेट ट्रेनची नियमित देखभाल आणि दुरुस्ती अधिक वेगाने करता येणार आहे.
Alibag news: अलिबागमधील कुडुस ग्रामपंचायतीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. दिबांग व्हॅलीमध्ये फ्लॅश फ्लडमुळे लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेल्याने पाच जवान बेपत्ता झाले आहेत, तर लोअर सुबनसिरीमध्ये भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई शहरातील फेरीवाल्यांना आता क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची प्रक्रिया पालिकेकडून राबविण्यात येत आहे. तब्बल ९९,४३५ फेरीवाल्यांना डिजिटल ओळख देण्याच्या या निर्णयावरून मात्र विरोधकांनी पालिका प्रशासनाला काही महत्त्वाचे सवाल केले…
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामांसह अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच गाजला. नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर तातडीने आणि सरसकट कारवाई करण्याची मागणी केली.
गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप पलंगाची सुविधा नसल्याने त्यांना जमिनीवरच झोपावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
जास्त साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर चेतावणी लेबल लावण्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि एफएसएसएआयला खडे बोल सुनावले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयावर न्यायालयाने कठोर भूमिका…
एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली विमानातील घटनेनंतर वैमानिकाच्या वर्तनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान हवेत असताना ३०० फूट खाली आल्याच्या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची डोप टेस्ट करण्यात आली, त्यापैकी मुख्य वैमानिकाच्या चाचणीचा…
चंद्रपूर जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या अन्नधान्य पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पुरवठादारांशी करारनामा पूर्ण न झाल्याने काही शाळांमध्ये अन्नधान्याचा साठा…
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेत गर्भवती महिला महापालिका अधिकाऱ्याला बाळ गमवावे लागल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.
उरणमधील नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा गावकऱ्यांनी हक्काच्या पुनर्वसन जमिनीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी दोन्ही गावांनी एकत्र येत आता आरपारच्या लढ्याचा इशारा…
आकाशप्रेमींसाठी ऑगस्ट महिन्यात खास पर्वणी असणार आहे. पर्सेइड उल्कावर्षावाचा अद्भुत नजारा १२ ऑगस्टच्या रात्रीपासून १३ ऑगस्टच्या सकाळपर्यंत पाहता येणार असून, निरभ्र आकाशात तासाभरात अनेक उल्का दिसू शकतात.
टीबीविरोधी जनजागृती आता डिजिटल माध्यमातूनही केली जाणार आहे. महाराष्ट्रातील परिचारिका आणि परिचर्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘रील’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यातून टीबीची लक्षणे आणि प्रतिबंधाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
Alibag ST Bus: अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जात असतानाही बसच्या अस्वच्छ अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
आषाढी अमावस्येनिमित्त गटारीचा बेत करण्यासाठी खवय्यांची तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदा मटणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गटारीचा बेत खवय्यांच्या खिशाला चांगलाच चटका बसणार आहे. मटणाच्या दराने १,००० रुपयांचा टप्पा…
औद्योगिक प्रदूषणासाठी चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण यंत्रणेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. चंद्रपूरसह गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांचा कारभार मोजक्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर असल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या कामकाजावर…
अलीकडेच सोशल मीडियावर शालेय विद्यार्थींनींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या विद्यार्थीनींनी कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठवला होता. विद्यार्थीनींच्या या व्हायरल व्हिडीओनंतर रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू…
रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडून लोकप्रतिनिधी निवडून आले असले तरी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास निधीचे नियोजन आणि वाटप कोणत्या पद्धतीने…
मिरा-भाईंदर महापालिकेने सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याचे नियोजन केलेली CBSE शाळा अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. आता या शाळेसाठी प्रस्तावित इमारतीतील २४ वर्गखोल्या एन. एल. डालमिया शाळेला एका…