चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील बंद घरांना चोरट्यांनी मुख्य लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.
बांद्रा पूर्वेतील नौपाडा आणि घास बाजार येथील परिसरांत गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साचण्याची समस्या आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी आता नाला क्रमांक २२ ची दुरुस्ती आणि नवीन बॉक्स कल्हर्टचे काम सुरू…
Navarashtra Digital Influencers Summit 2026 : नवराष्ट्रतर्फे आयोजित करण्यात आलेला डिजिटल इन्फ्लुएंसर समिट 2026 पुण्यात होणार असून, राज्यभरातील प्रभावी कंटेंट क्रिएटर्सना सन्मानित करण्यात येणार आहे.
जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत मोठे बदल होत असताना भारत मजबूतपणे पुढे येताना दिसत आहे. मोठे व्यापार करार, वाढती निर्यात आणि आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी खूप जास्त वाढली आहे.
कोकणातील नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला मोठी चालना मिळणार असून मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’साठी निवड झाली आहे.
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहकांचा कल सध्या इंडक्शन शेगडी खरेदी करण्याकडे आहे. मात्र आता इंडक्शन शेगडीच्या किंमती देखील वाढवण्याल्या…
लातूर जिल्ह्यात रिक्त असलेल्या 10 सरपंच आणि 58 ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून संबंधित गावांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर सारख्या बंदरांवरील हालचालींवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रावरही तणावाचा परिणाम होऊ शकतो.
व्यापाऱ्यांशी आणि निर्यातदारांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थोमस यांची प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत आता जगातील तिसरा सर्वांत मोठा 'अब्जाधीश केंद्र' बनला आहे. भारतातील अब्जाधीशांची संपत्ती चिनीपेक्षा जास्त असल्याचा रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारत जगातील तिसरे सर्वात मोठे ‘बिलियनेअर हब’ बनले आहे.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र ही मदत मिळवण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
BARC चा अत्याधुनिक ‘Isomed 2.0’ प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे वैद्यकीय आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. Isomed 2.0’मुळे वैद्यकीय उपकरणे आणि बियाणे अधिक सुरक्षित होणार आहेत.
रस्ता नाही, पाणी नाही; तरीही बसवले ई-टॉयलेट! माथेरान पालिकेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. वन जमिनीमध्ये नगरपालिकेचे ई-स्वच्छतागृह ठेवण्यात आल्याने माथेरानमधील वनविभाग सुस्त आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत…
ST बसमध्ये सवलतीचा प्रवास आता कटकटीचा होणार आहे. कारण एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी वृद्धांना तासंतास रांगेत थांबावे लागत आहे.
उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन तयार आहे. ३ टप्प्यांत कृती आराखडा लागू केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पाणीपुरवठा होईल, यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली.
कोजागिरीनंतर झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तालुका कृषी कार्यालयात पंचनाम्यांचे ढीग साचले आहेत.
लोणार सरोवरातील प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे प्रकरण प्रकाशात आल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली. २७ विभागांना नोटिसा या प्रकरणात न्यायालयाने विभागांना नोटिसा बजावल्या आहेत.
सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. कर्जमाफीबाबत अद्याप शासनाने योजना जाहीर केलेली नाही.
मुरुडला CNG पंप कधी मिळणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. CNG पंप नसल्याने बस उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.