Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवज्योत सिंग सिद्धू यांनी या कारणामुळे कपिल शर्मा शोचा घेतला होता निरोप, स्वतःच केले उघड!

नवज्योत सिंग सिद्धू बऱ्याच दिवसांनी कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पुन्हा दिसणार आहे. दरम्यान, त्याने कपिलचा शो अचानक का सोडला याचे कारण देखील सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 15, 2024 | 01:51 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

कॉमेडियन कपिल शर्मा गेल्या काही काळापासून त्याच्या नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या आठवड्यात नवज्योत सिंग सिद्धू पत्नी नवज्योत कौरसह शोमध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. त्याच्याशिवाय क्रिकेटर हरभजन सिंगही त्याची पत्नी गीता बसरासोबत या शोमध्ये दिसणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू जवळपास 5 वर्षांनी कपिल शर्माच्या शोमध्ये प्रवेश करणार आहेत, तर एक काळ असा होता जेव्हा ते कपिलच्या शोचे जज होते. आता हे समोर आले आहे की त्यांनीअचानक कपिल शर्माच्या शोला अलविदा का केले होते.

2019 मध्ये शोपासून दूर राहिले
नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्माचा जुना शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ जज करत होते. 2019 मध्ये ते या शोपासून दुरावले. यानंतर अर्चना पूरण सिंह यांनी जज म्हणून या शोमध्ये प्रवेश केला. ‘द ग्रेन टॉक’शी झालेल्या संवादात सिद्धूने कपिलसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले की ते कपिलच्या शोच्या अनेक आवृत्त्यांशी संबंधित आहे. त्याचा शो देवाने तयार केलेल्या गुलदस्त्यासारखा आहे. येथे प्रत्येक सदस्याने शोमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

कपिल शर्मा शोबाबत बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा

शो सोडण्यामागचे कारण काय होते?
नवज्योतसिंग सिद्धू यांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांनी कपिल शर्माचा शो अचानक का सोडला, तेव्हा सिद्धू यांनी उत्तर दिले, ‘शो सोडण्यामागे राजकारण हे कारण होते. मला आत्ता त्याबद्दल बोलायचे नाही. त्यावेळी इतरही अनेक कारणे होती आणि गुलदस्ता तुटला गेला होता.’ असे त्यांनी सांगितले.

5 वर्षांनी परत येईल
या संवादादरम्यान सिद्धू यांनी त्यांची एक इच्छा सांगितली, ‘माझी इच्छा होती की, हा गुलदस्ता पूर्वीप्रमाणे एकत्र यावेत. तर, कपिल शर्माचा शो चांगला चालला आहे. तो खूप अद्भुत आहे.’ तसेच जेव्हा सिद्धू यांनी कपिलचा शो सोडला, तेव्हा पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी केलेल्या एका कमेंटमुळे तो वादात सापडला होता. कदाचित याच कारणामुळे ते या शोपासून दुरावले. आता तब्बल ५ वर्षांनंतर चाहत्यांना नवज्योत सिंग सिद्धू आणि कपिल शर्मा एकत्र पाहायला मिळणार आहे.

Web Title: Navjot singh sidhu open up reason behind left kapil sharma show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Kapil Sharma
  • The Great Indian Kapil Sharma Show

संबंधित बातम्या

Kapil Sharma : कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी
1

Kapil Sharma : कॉमेडियन कमिल शर्माला धमकावणाऱ्याला अटक, 1 कोटींच्या खंडणीची केली होती मागणी

‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई
2

‘बाबुराव’च्या पात्रावरून वाद! फिरोज नाडियाडवालांची नेटफ्लिक्स आणि कपिल शोवर कायदेशीर कारवाई

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा
3

”कपिल शर्माच्या शोसाठी निर्माते द्यायचे प्रेक्षकांना पैसे”, टीव्ही अभिनेता विकल्प मेहताचा धक्कादायक खुलासा

‘लाज वाटली पाहिजे, १५-१७ वर्ष मुंबईत राहता…’ मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?
4

‘लाज वाटली पाहिजे, १५-१७ वर्ष मुंबईत राहता…’ मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा, नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.