Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात करा ‘या’ प्रभावी पेयांनी, आजारांपासून राहालं कायमचे दूर

सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र चहा कॉफी हे पेय आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कधीही चहा कॉफीचे रिकाम्या पोटी सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला दिवसाची सुरुवात आनंदात आणि सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी नाश्ता करताना कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबदलन सविस्तर मागिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 28, 2025 | 10:40 AM

सकाळी उठल्यानंतर नियमित करा या पाण्याचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन पाण्यात मिक्स करून करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.हे पाणी नियमित प्यायल्यास ऍसिडिटीची समस्या कमी होईल.

2 / 5

पुदिन्याच्या पानांचे पाणी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या पाण्यातील घटकांमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याशिवाय त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते.

3 / 5

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.

4 / 5

हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. हळदीमध्ये आढळून येणारे क्युमिन शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.

5 / 5

पुदिन्याच्या पानांचे पाणी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या पाण्यातील घटकांमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याशिवाय त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते.

Web Title: After waking up in the morning start the day with these powerful drinks healthy water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी
1

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी
2

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी
3

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

रडल्यानंतर डोळ्यांना लगेच सूज का येते? डोळे लाल होतात,मग जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.