Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशांनाही लागले वेड! जीवनाच्या खऱ्या मार्गाची वाट दाखवणारे महात्मा गांधींचे ‘ते’ सुविचार

देशाचे राष्ट्रपिता परमपूज्य बापू म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात फार मोठा लढा दिला आहे. अहिंसेच्या मार्गावर चालूनही जग जिंकता येतं याचं संदेश त्यांनी फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण सृष्टीला दिला आहे. त्यांनी दाखवलेल्या या मार्गावर गेल्या अनेक दशकांपासून आपला देश चालत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 01, 2025 | 07:24 PM

महात्मा गांधीजींचे 'ते' सुविचार: (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

गांधीजी नेहमी म्हणायचे "डर शरीर का रोग नहीं है, यह आत्मा को मारता है।" म्हणजेच भीती हा शारीरिक आजार नसून तो थेट आत्म्यावर हल्ला करतो. "कोणत्याही परिस्थितीत भिऊ नका हा त्यांचा संदेश होता.

2 / 5

गांधीजी म्हणायचे "अपने आपको जीवन में ढूंढना है तो लोगों की मदद में खो जाओ।" म्हणजेच स्वतःला शोधायचे असेल तर सत्कर्म करा, मदत करा.

3 / 5

गांधीजी म्हणत असत की,"आजादी का कोई अर्थ नहीं है, अगर उसमें गलतियां करने की आजादी शामिल न हों" म्हणजेच माणसांना चुका करण्याचेही स्वातंत्र्य असले पाहिजे.

4 / 5

गांधीजींचा हा उद्धेश होता की,"कुछ करना है तो प्यार से करें, वरना न करें" म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती प्रेमाने करा नाही तर करूच नका.

5 / 5

आपल्या आरोग्याविषयी सांगताना गांधीजी नेहमी म्हणायचे की,"स्वास्थ्य ही हमारा सही धन है, सोने और चांदी का मूल्य इसके सामने कुछ भी नहीं।" म्हणजे आपल्या आरोग्याला महत्व देत चला. ते जास्त मौल्यवान आहे.

Web Title: Greart thoughts of mahatma gandhi ji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 07:24 PM

Topics:  

  • Mahatma Gandhi Jayanti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.