Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुतिया गाव! जिथे कोणीही राहत नाही, 200 वर्षांपूर्वी गायब झाली होती लोकं; काय आहे रहस्यमयी कथा?

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जे त्या जागेच्या सौंदर्यामुळे नव्हे तर त्या जागेच्या कथांमुळे प्रसिद्ध आहेत. प्रत्येक जागेचा आपला असा इतिहास असतो. हा इतिहास त्या जागेबद्दलचे अनेक रहस्य सांगत असतो. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका गावाविषयी सांगणार आहोत जिथे एकही व्यक्ती राहत नाही. या निर्जन गावात एक वेगळेच शांतता अनुभवायला मिळते. याला देशातील 'भुतिया गाव' म्हणून ओळखले जाते. चला या नावामागचा इतिहास जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2025 | 02:22 PM

भुतिया गाव! जिथे कोणीही राहत नाही, 200 वर्षांपूर्वी गायब झाली होती लोकं; काय आहे रहस्यमयी कथा?

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

हे गाव एकेकाळी पालीवाल ब्राह्मणांचे एक समृद्ध गाव होते, जे त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखले जायचे. आम्ही ज्या गावाविषयी बोलत आहोत ते म्हणजे जयपूरमध्ये वसलेले कुलधारा गाव. या गावबाबत अनेक रहस्यमयी कथा प्रचलित आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी कुलधारा आणि आसपासच्या गावांची संपूर्ण लोकसंख्या एका रात्रीत गायब झाल्याचे सांगितले जाते

2 / 6

याच्या कथेबद्दल बोलणे केले तर असे म्हटले जाते की स्थानिक शासक, सलीम सिंग ज्याला पालीवाल ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न करायचे होते मात्र जेव्हा ग्रामस्थांनी त्याची मागणी धुडकावून लावली तेव्हा त्याने गाव उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली

3 / 6

पण गावकरी त्याच्या पुढे झुकले नाही. असे म्हणतात की जाण्यापूर्वी त्यांनी या भूमीला पुन्हा कोणीही येथे स्थायिक होऊ नये असा शाप दिला आणि आजपर्यंत कुलधारामध्ये कोणीही स्थायिक झाले नाही

4 / 6

हे निर्जन गाव आजही जसेच्या तसे मूळ जागेवर उभे आहे मात्र इथे एकही व्यक्ती राहत नाही. इथली शांतता या जागेला आणखीनच रहस्यमयी बनवते. इथे माणसंच काय तर कोणते प्राणी अथवा वनस्पतीही वास्तव करत नाहीत, असते ती फक्त खोल शांतता

5 / 6

कुलधराच्या हरवलेल्या गावकऱ्यांचे आत्मे आजही तिथल्या निर्जन रस्त्यावर फिरत आहेत, अशी अनेकांची धारणा आहे. काही अभ्यागतांनी रात्रीच्या वेळी रहस्यमय सावल्या पाहिल्या किंवा विचित्र आवाज ऐकल्याचा दावा केला आहे

6 / 6

मुख्य गावाची इतकी धोकादायक प्रतिमा असूनही, कुलधारा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. इतिहासप्रेमींना इथली संरक्षित वास्तुकला आवडते, तर रोमांच शोधणारे येथे काहीतरी अलौकिक अनुभवण्याच्या आशेने येतात

Web Title: Horror village where no one lives people disappeared 200 years ago what is the mysterious story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • haunted place
  • horror places

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.