मुंबईत असे काही रस्ते आहेत जे भुताने झपाटलेले असल्याचे म्हटले जाते, असाच एक रस्ता जिथे प्रेतात्मा आणि भूत असल्याचा अनेकांनी दावा केलाय. या रस्त्यावर एकटं जाणं म्हणजे आत्म्याला स्वतःहून आमंत्रण…
भुतांचे अनुभव तुम्हाला कधी आले आहेत का? अनेक कथा आणि भयकथा आपण वाचत असतो. द शायनिंग पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचा अनुभव काय होता हे त्याने अगदी फोटो शेअर करत सांगितले आहे,…
रज्जो कोल्हापुरातील जीर्ण शाळेचे फोटो काढायला गेली तेव्हा तिला एका वर्गात वारंवार दिसणारी रहस्यमय मुलगी अचानक गायब झाली आणि तिच्या हसण्याचे भयाण आवाज ऐकू आले.
महिमच्या डिसूजा चाळीत रात्री पावलांचे आवाज, सावल्या आणि कुजबुज ऐकू येत असल्याचा स्थानिकांचा दावा. बोरिवलीतील IC कॉलनी शांत असली तरी रात्री सफेद कपड्यातली स्त्री दिसल्याच्या कथा लोकांत प्रसिद्ध.
देशात काही ठिकाणे अशी आहेत जिथे अनाकलनीय घटना घडतात आणि स्थानिक त्यांना भुताटकी मानतात. आसाममधील जटींगामध्ये दरवर्षी हजारो पक्षी आकाशातून मृतावस्थेत पडतात...
झी मराठी अॅवॉर्ड 2025 सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पुरस्कारा सोहळ्याबाबत आणि मालिकेतील भुमिकेबाबात अभिनेते मनोज कोल्हटकरांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आले होते.
अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेले जेकब्स वेल हे सुंदर पण अत्यंत धोकादायक नैसर्गिक झरे आहे. ४० मीटर खोल गुफांमुळे याला “मौत का कुंआ” म्हणतात, आणि आजही हे ठिकाण गूढतेने भरलेले आहे.
Island Of Horror Dolls : जगात एक बेट आहे जे फक्त भितीदायक बाहुल्यांनी भरलेले नाही तर त्याची एक रहस्यमय कथा देखील आहे. चला या ठिकाणाचा अधिक तपशीलवार शोध घेऊया.
रायगडच्या माणगावात रुबी शिरेकरला रात्री दगडफेक आणि धड नसलेल्या आकृतीचा अनुभव आला. पण शिव्या घातल्यानंतर ती आकृती अचानक नाहीशी झाली आणि पुन्हा कधीच दिसली नाही.
रात्री गावात पाहिलेली वृद्ध महिला सरिताला आणि दीपकला भिती आणि आश्चर्याची जाणीव करून देते. सकाळी तिचे शब्द खरे ठरतात, जे त्यांच्या अनुभवाला गूढ आणि संस्मरणीय बनवतात.
दादरच्या गडकरी चौकात रशीदला रात्री उशिरा भेटलेली दूधवाली बाई प्रत्यक्षात मृत व्यक्ती निघाली. आजही ती बाई तिथे फिरून घाटकोपरचा पत्ता विचारते, असा लोकांचा दावा आहे.
राघवला मध्यरात्री भेटलेली चिमुरडी खरी नव्हती, तर ती विक्रोळीतल्या ५० वर्षांपूर्वीच्या आगीत मृत्यू पावलेली आत्मा होती. त्या रात्रीनंतर राघवने कधीच रात्री शतपावलीसाठी बाहेर जाणं बंद केलं.
कोकणातल्या पहाटेच्या अंधारात तीन भावंडं आंब्यासाठी रानात जातात, पण कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी एक विचित्र छाया त्यांच्या डोळ्यासमोर येते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तिघेही तापाने फणफणलेले असतात.
नोकरीवरून घरी परतताना नकळत लिंबावर पाय ठेवला आणि स्वानंदीच्या आयुष्यात सुरू झाला भयानक थरार. चार दिवसांच्या यातनांनंतर कुर्ला दर्ग्यातील मंत्रोपचारांमुळे अखेर तिच्यावरचा भूत उतरवला गेला.
मुंबईच्या परिसरात मुकेश मिल्स नावाची जुनी गिरणी क्षेत्र आहे. असे म्हणतात की त्या ठिकाणी अजूनही कुणाचे तरी वास्त्यव्य जाणवते. लोकांना भास होतात. येथे साधं भटकायचा विचार जरी केला तरी लोकांच्या…
विक्रोळीतल्या अंधाऱ्या गल्लीत जगनच्या मागे उलट्या पायांची सावली लागली होती. साईनाथ मंदिराजवळ पोहोचताच तो वाचला, पण त्या स्त्रीचे कर्कश हसू अजूनही कानात घुमत राहिले.