फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत विस्फोटक फलंदाजी करून २२२ धावांचे लक्ष्य बांग्लादेशसमोर उभे केले होते. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा फिनिशर रिंकू सिंहने टीम इंडियासाठी अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी खेळली आणि तो बाद झाला. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात देखील मॅच विनीग खेळी खेळली त्याचबरोबर त्याने भारतासाठी दुसऱ्या सामन्यात देखील ३२ धावांची खेळी खेळली. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने त्याच्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ७४ धावांची खेळी खेळली. त्याने केलेल्या फलंदाजीने बांग्लादेशच्या कोणत्याच गोलंदाजाला त्याने सोडलं नाही. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा भारताचा फिरकीपटू वरून चक्रवर्तीने २ विकेट्स नावावर केले, त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डीने गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल केली आणि २ विकेट्स नावावर केले.