Cricket News: भारत आणि बांगलादेश यांच्यात पुढील महिन्यात होणारी संभाव्य मर्यादित षटकांची मालिका स्थगित करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सर्वतोपरी प्रयत्न केले होते.
ind vs ban september odi series under political Tensions: भारत आणि बांगलादेश यांच्यात २०२४ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाणार होती, ज्यासाठी भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार होता. परंतु,…
दरम्यान बांग्लादेशचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तिथे तो दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. बांग्लादेश क्रिकेट संघाने 2027 च्या वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत…
टॉस जिंकून प्रथम बांग्लादेशने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांग्लादेशकडून दिलारा अख्तर आणि जुवैरिया फिरदौस यांनी सुरुवात केली. दोघांनी सुरुवात चांगली करून देण्याचा प्रयत्न केला.
भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत.
भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत.
ही सिरिज 2025 मध्ये होणार होती. मात्र बांग्लादेशमधील राजकीय परिस्थिती पाहून सिरिज रद्द करण्यात आली होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार का हे पहावे लागणार आहे.
टी-२० विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बीसीबी आणि खेळाडूंनी घेतला आहे. त्यांनी सांगितले की बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंनी भारतात विश्वचषक सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेशला वगळण्याशी संबंधित केलेले ट्विट, का डिलीट केले? याबाबत आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीकडून कारण सांगण्यात आले.
बांगलादेश क्रिकेट संघानेआयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे.. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने पाकिस्तान काय भूमिका घेतो हे बघणे महत्वाचे आहे.
बांगलादेशने भारतात जाण्यास नकार दिला तर आयसीसी बोर्डाने बदली संघ पाठविण्याबाबत मतदान करण्यात आले आहे.बांगलादेशला भारतात टी२० विश्वचषकातील सामने खेळण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक दिवस देण्यात आला आहे.
बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणी बदल करण्याची मागणी केली होती, ज्यावर आयसीसी आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहे की ठिकाणी कोणताही बदल केला जाणार नाही.
आयसीसीला बांगलादेशकडून त्यांच्या गट क ऐवजी गट ब मध्ये स्थान देण्याची आणि त्यांना आयर्लंडच्या जागी स्थान देण्याची विनंती मिळाली आहे, जेणेकरून बांगलादेश त्यांचे सर्व गट स्टेज सामने श्रीलंकेत खेळू शकेल.
सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेकीसाठी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि बांगलादेशचा उपकर्णधार झवाद अबरार मैदानात आले. नाणेफेक पार पडल्यानंतर सामान्यत...
गुरुवारी, क्रिकेटपटूंच्या बहिष्कारामुळे दोन सामने पुढे ढकलण्यात आले. खेळाडू आणि जनतेच्या दबावाखाली, बीसीबीने कारवाई केली आणि नझमुलला बोर्डाच्या वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीबी गुरुवारी पुन्हा एकदा आयसीसी औपचारिक पत्र पाठवून टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतात होणाऱ्या सुरक्षेच्या चिंता स्पष्ट केल्या आहेत आणि श्रीलंकेला त्यांच्या सामन्यांसाठी पर्यायी ठिकाण बनवण्याची मागणी केली आहे.
बांगलादेशचा संघ टी२० विश्वचषकासाठी भारतात येणार नाही. दुसरे म्हणजे, बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलचे प्रसारण आणि थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घातली आहे. हा वाद आता आणखीनच चिघळतच चालला आहे, सोशल मिडियावर…
४ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्रात, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) स्पष्टपणे म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत संघाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता आहेत. म्हणूनच बांगलादेशने भारतात प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs BAN: बांगलादेशने या वर्षासाठी त्यांचे होम कॅलेंडर देखील जारी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची…