आयसीसीने या गटातील सामन्यांच्या तारखा देखील अंतिम केल्या आहेत. 25 नोव्हेंबर रोजी आयसीसी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. आता या वेळापत्रकाची देखील लाईव्ह स्ट्रिमिंग क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
रणजी ट्रॉफीनंतर, भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ सुरू होणार आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय खेळाडू आणि अनेक तरुण खेळाडू सहभागी होणार आहेत. मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी देखील आपला संघ…
२०२६ चा टी-२० विश्वचषक या स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यासाठी सूर्या आणि शिवम दुबे प्रमुख स्पर्धांमध्ये दिसतील. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ च्या आधी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे सय्यद मुश्ताक अली…
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवामागे भारतीय संघातील अनेक गोष्टी जाबदार ठरलय आहेत. नेहमी बदलत जाणाऱ्या फलंदाजीक्रमाने संघ अडचणीत आला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावल्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी मजेदार संवाद साधला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने एक इतिहास रचला आहे.
टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका ३-१ अशी जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलिया २-२ अशी बरोबरी साधून मालिका संपवण्याचे लक्ष्य ठेवेल. ब्रिस्बेनमधील पाऊस खेळाडू आणि चाहत्यांच्या आशांवर पाणी फेकू शकतो.
सध्या सोशल मिडियावर सुर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये या सामन्यात १० चेंडूत २० धावा काढणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकला त्याच्या कमी स्ट्राईक रेटबद्दल ट्रोल केले.
मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलेली टीम इंडिया विजयाची हॅटट्रिक मिळवून यजमान संघाला ३-१ असा पराभव करण्याचा प्रयत्न करेल. १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलिया मालिका जिंकू शकणार नाही.
यजमान संघाने दुसऱ्या T20I मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला. तथापि, भारताने जोरदार पुनरागमन केले, पुढील दोन सामन्यांमध्ये यजमान संघाला पराभूत केले आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
भारताने मालिकेत २-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली. चौथ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेने बॅट आणि बॉल दोन्हीने थक्क केले. सामन्यानंतर दुबे पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले आणि विजयामागील खरे कारण सांगितले.
चौथ्या टी-२० मध्ये चाहत्यांनी पहिल्यांदाच कॅप्टन सूर्याची संतप्त बाजू पाहिली, जिथे शिवम दुबेच्या चुकीमुळे तो खूप रागावला आणि त्याच्यावर ओरडू लागला. सामन्याशी संबंधित हा क्षण व्हायरल होत आहे.
गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३ बळी घेतले.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना वादग्रस्त ठरला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, आयसीसीने या प्रकरणावर आपला पहिला निर्णय जारी केला आहे.
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यामध्ये भारतीय संघाची फारच निराशाजनक फलंदाजी राहिली होती.
मालिकेतील तिसरा सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये बदल…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर पडला आहे. जोश हेझलवुड आगामी अॅशेस मालिकेसाठी तयारी करणार आहे.