आशिया कप २०२५ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विजयानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यानंतर हा वाद आता टोकाला गेला आहे. बीसीसीआयने याबाबत भूमिका घेतली आहे.
भारताच्या संघाने जेव्हा पाकिस्तानच्या संघाला तीन वेळा आशिया कपमध्ये पराभूत केले त्यानंतर आता भारताचा संघ हा मायदेशामध्ये परतला आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे भव्य स्वागत होत असल्याचा व्हिडिओ…
यादवने दावा केला की पाकिस्तानचा एका विकेटसाठी ११३ धावा आणि त्यांचा १४६ धावांवर पराभव हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. त्यांनी तिलक वर्मा यांचे कौतुकही केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून…
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला त्याची पात्रता दाखवून दिली आहे.
स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला हरवले. आता आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजी मिळवून भारताने टी २० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेट जगताला हा एक आश्चर्यकारक धक्का म्हणावा…
फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाने ACC आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. टीम इंडिया मोहसिन नक्वी व्यतिरिक्त इतर कोणाकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होती, तरी नक्वी यांनी नकार…
अंतिम सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला. त्याने भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्याची मॅच फी दान केली.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या "ऑपरेशन तिलक" ने पाकिस्तानला धक्का दिला. इंडियाला नवव्यांदा आशियाई कप जेतेपद मिळवून दिले. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला, त्याने अंतिम सामन्यासह तीन वेळा…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्षी यांनी भारताला ट्रॉफी देण्यास मनाई केली त्यानंतर ते ट्रॉफी घेऊन ड्रेसिंग मध्ये गेले. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफीची चिंता नाही असे त्याने सांगितले.
भारताने आशिया कप ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्वी वाट पाहत होते आणि अचानक, आयोजकांमधील कोणीतरी ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफी घेऊन गेले.
भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर सादरीकरण समारंभात मोठा गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामान्याआधी भारताला झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामन्यायाधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
आशिया कप २०२५ चा अंतिम सामना बहरत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्या दरम्यान प्रेक्षकांसाठी दुबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताचा हार्दिक पांड्या याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्याने सामन्यातील पहिले षटक टाकले. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही.
आशिया कप 2025 चा फायनलचा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे, या सामन्याच्या सर्व लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला नवराष्ट्र डिजीटलवर देणार आहोत.
मागील सामन्यामध्ये शिवम दुबे याला श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताचा संघ हा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता, याचे नक्की कारण आणि अशा प्रकारचा भारतीय क्रिकेट चाहत्याचा समज का…