सुपर-८ फेरीच्या पहिल्याच सामन्यात आज क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ साखळी फेरीत चार-चार विजय मिळवून अजिंक्य राहून एकमेकांच्या समोर ठाकले आहेत.
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ चे सामने सुरू होणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात आमनेसामने…
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सुपर ८ सामने आजपासून सुरू होणार आहेत. या दरम्यान भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी एक विधान मोठे विधान केले आहे.
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ४७ सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी भारताने ३८ सामने जिंकले आहेत आणि फक्त ७ सामने गमावले आहेत. हिटमनच्या नेतृत्वाखाली भारताने ६२ पैकी ५० सामने जिंकले…
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव केला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज ३६ व्या सामन्यात भारत आणि नेदरलँड्स आमनेसामने आले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्स आणि भारत आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात गेल्या दोन डावांमध्ये खाते उघडण्यात अपयशी ठरलेला सलामीवीर अभिषेक शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार…
सामन्यातील एक क्षण व्हायरल झाला, जिथे सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात हस्तांदोलन करताना मतभेद दिसून आले. टीम इंडियामधील परिस्थितीबद्दल चाहते चिंतेत होते. आता, त्यांच्या भांडणामागील सत्य उघड झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ग्रुप अ मध्ये होते. त्यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांमध्ये किमान एक सामना शक्य होता. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये सामना…
भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले, तर दोन वेळा गतविजेता राहिलेला वेस्ट इंडिजही सुपर ८ मध्ये पात्र ठरला. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ओमान, नेपाळ आणि नामिबिया यांचा…
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान ग्रुप अ मध्ये आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, या ग्रुपमध्ये इतर चार संघ आहेत. पाच संघांपैकी फक्त दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. भारत पुढील टप्प्यासाठी…
कुलदीप यादववर हार्दिक पांड्या त्याचबरोबर भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव देखील भडकलेलेा पाहायला मिळाला. सामन्यानंतर हस्तांदोलन करताना सूर्यकुमार यादवने कुलदीपवर त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल टीका केली.
भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने आणखी एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा पहिला टप्पा पार पडला यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 176 धाावांचे लक्ष्य उभे केले होते. इशान किशनने कमालीची कामगिरी केली आणि 77 धावांची निर्णायक…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने धमाकेदार अर्धशतक झळकावले. आक्रमक फलंदाजी करताना इशानने केवळ २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत.
गेल्या काही काळापासून, भारतीय कर्णधार नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यापासून दूर आहे. यावेळी टीम इंडिया आपल्या निर्णयावर ठाम राहील की नाही याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला काही तास शिल्लक आहेत, भारताचा संघाने पाकिस्तानविरूद्ध मजबूत तयारी केली आहे. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोफत कोठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक हाय-व्होल्टेज विश्वचषक सामना कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाईल. आतापर्यत श्रीलंकेमध्ये एकही सामना रद्द झाला नाही पण आज पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शनिवारी सराव सत्रादरम्यान, सूर्यकुमार यादवने कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकी गोलंदाजाची नक्कल केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.