बीसीसीआयकडून टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ काही दिवस उलटले आहेत. आता या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात अंतिम बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय क्रिकेटमधील मोठ्या नावांनी गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा, धैर्य आणि सकारात्मकतेच्या संदेशांसह २०२६ चे स्वागत केले. बीसीसीआयपासून युवराज सिंग, विराट कोहली, गौतम…
भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफी गटातील मुंबईच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळतील. झारखंडचा कर्णधार म्हणून स्टार विकेटकीपर-फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आली आहे.
शुभमन गिलला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. गिलला त्याला संघातून वगळण्याचा निर्णय शनिवारी नव्हे तर बुधवारी घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले असून गेल्या दीड वर्षात संघात मोठे बदल झालेले दिसत आहेत.
कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म अजूनही चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षभरात सूर्या सतत त्याच्या फलंदाजीच्या क्रमात बदल करत आहे. एका कार्यक्रमादरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या खराब फॉर्मबद्दल एक विधान केले.
आता टी20 विश्वचषक 2026 ला फक्त 49 दिवस शिल्लक असताना आज बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताच्या संघाने टीम इंडियाची कमान हि सुर्यकुमार यादवकडेच असणार आहे हे स्पष्ट…
गेल्या काही महिन्यांतील टीम इंडियाच्या टी-२० संघातील खेळाडूंवरून असे दिसते की निवड करणे फार कठीण जाणार नाही, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे.
आता 50 दिवसांमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या संघाची घोषणा काही तासांमध्ये होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी केली जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील T20I मालिकेतील पाचवा सामना आणि शेवटचा T20I सामना अहमदाबाद येथे जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या ठिकाणी भारताचा रेकॉर्ड चांगला राहीला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना आज लखनौ येथे खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्यास उशीर होत आहे कारण धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला मोठा फायदा झाला आहे. आयसीसीकडून ताज्या टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी चौथ्या टी-२० सामन्याचा थरार रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका आया सामन्यात मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल तर भारत आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, रविवार, १४ डिसेंबर रोजी धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही. यामागील कारण म्हणजे तो वैयक्तिक कारणांमुळे धर्मशालाहून थेट घरी परतला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. बॅटने धावा काढता न आल्याच्या कटू वास्तवावर सूर्याने आपले मौन सोडले आहे. शेवटचे अर्धशतक ऑक्टोबर २०२४ मध्ये…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेती सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल दोन्ही धावा करण्यात अपयशी ठरले आहेत.
उपकर्णधार शुभमन गिल पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद झाला. त्याचबरोबर त्याचा फार्मदेखील फारच खराब आहे. जबाबदारीने फलंदाजी न करण्याचा आपला 'गुन्हा' सूर्यकुमारने मान्य केला आहे, त्याचबरोबर गीलवर देखील वक्तव्य…
सूर्यकुमार यादवची प्रगती इतकी जलद होती की काही महिन्यांतच तो जगातील नंबर वन टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाज बनला. तथापि, हे वर्ष त्याच्यासाठी विशेषतः चांगले राहिले नाही आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हे सर्वात…