दिल्लीविरुद्धच्या या लढतीत, सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. MI संघाला तो सामना ६ गडी राखून गमवावा लागला. यानंतर आता प्रश्न उभा राहतो की, संघाचा रेग्युलर कर्णधार हार्दिक पांड्या कधी परततोय?
अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सकडून पहिली ओव्हर मुकेश कुमारने टाकली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा दिल्या. मुकेश कुमारने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रीकल्टनला बाद केले.
'मिस्टर ३६०' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवने 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या रहमान या पात्राचा प्रसिद्ध डान्स करून सर्वांंची मनं जिंकली आहेत. सूर्याने अगदी आनंद घेत हा डान्स केला
IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघातील कर्णधारपदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सध्या संघात बरेच मुख्य दावेदार असल्यामुळे या खेळाडूमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत…
IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये कप्तानीवरून नवा वाद सुरू झाला आहे. माजी निवडकर्ते के. श्रीकांत यांनी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे.
हंगामापूर्वीच्या एका कार्यक्रमात तिलक वर्मा यांनी सूर्यकुमारला संघातील त्याच्या भविष्याबद्दल विचारले. भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारने असे उत्तर दिले की, सर्वजण हसले. आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, तिचा चॅम्पियनही भारतच राहिला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच झालेला टी-२० विश्वचषकही जिंकला. त्यामुळे सगळ्या फॉर्मेटमधअये आपण दमदार कामगिरी करत आहोत.
मागील मालिकेपर्यंत उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला वगळण्यात आले आणि यष्टिरक्षक जितेश शर्मालाही संघातून वगळण्यात आले. कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः ईशान किशनची संघात निवड का करण्यात आली याचे रहस्य उलगडले आहे.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संदेश पाठवला आहे. जय शाह यांनी पुरस्कार जिंकत राहण्याचे आवाहन केले आहे.
सूर्यकुमार यादव लवकरच वडील होणार आहे. त्याची पत्नी देविशा शेट्टी बाळाची अपेक्षा करत आहे. देविशा यांच्या बाळंतपणाच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय संघ घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघही ठरला. शिवाय, भारत सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. तथापि, यानंतरही रिकी पॉन्टिंगने सूर्यावर टीका केली.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. परिणामी, भारतीय संघाने हॉटेल्स देखील बदलली. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आता संपूर्ण कहाणी उघड केली आहे.
मोहम्मद कैफनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी त्यांच्या "आपकी वाणी" या कार्यक्रमात या मुद्द्यावर विस्तृतपणे भाष्य केले. त्याने सुर्यकुमार यादव कर्णधार राहणार की नाही यावर स्पष्ट…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे मुंबईत आल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं.
भारताने ही ट्रॉफी जिंकून तिसऱ्यांदा विक्रम आपल्या नावावर केला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ बनला आहे. या विजेतेपदाच्या विजयानंतर, भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील प्लॅनिंग, कर्णधारपदाचा नवा चेहरा…
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर टीम इंडियाने केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. अंतिम सामना जिंकून भारताने इतिहास रचला. टी-२०…
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनलचा सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीका केली आहे.
टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयाने संपूर्ण देश आनंदित झाला आणि बॉलिवूडच्या प्रमुख स्टार्सनीही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला.
विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर खूप आनंदी झाले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विजयाचे संपूर्ण श्रेय दोन व्यक्तींना दिले.