Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन् संपुष्टात येईल हा देश! पुढील 75 वर्षात 58 लाख लोकांच्या मृत्यूची भीती, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

अनेकदा आपल्या समोर अशा काही भविष्यवाण्या येतात ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल. असेच एक रिसर्च आजकाल फार चर्चेत आहे, जिथे लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने दावा केला आहे की 2099 पर्यंत हवामान बदलामुळे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या भविष्यवाणीने संपूर्ण जग हादरले असून नक्की काय हे ते सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2025 | 02:14 PM

एक चूक अन् संपुष्टात येईल हा देश! पुढील 75 वर्षात 58 लाख लोकांच्या मृत्यूची भीती, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

ही भविष्यवाणी युरोपबद्दल आहे, ज्यामध्ये पुढील 75 वर्षात तेथे सुमारे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले आहे. हा एक गंभीर इशारा आहे जो मानवी जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर आधारित आहे. काही आवश्यक पावले उचलली नाहीत तर ही भविष्यवाणी खरी ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

2 / 7

डेली स्टार या इंग्रजी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार 2015 ते 2099 दरम्यान युरोपमध्ये 58 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो

3 / 7

या संशोधनात हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंचा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा प्रभाव फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही दिसून येईल

4 / 7

अहवालानुसार, हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त असेल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की तापमान वाढल्याने उष्णतेच्या लाटा आणि इतर नैसर्गिक आपत्ती वाढतील, ज्याचा लोकांच्या जीवनावर खोल परिणाम होईल

5 / 7

या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. पियरे मॅसेलॉट म्हणाले की, हा अहवाल जगाने ताबडतोब हवामान बदल आणि वाढत्या उष्णतेबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात करावी यासाठी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे

6 / 7

बार्सिलोना हे ठिकाण असेल जिथे उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यू होणार आहेत. यानंतर रोम, नेपल्स आणि माद्रिद येतात, जिथे हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम येत्या काळात दिसून येईल. या संशोधनात युरोपातील एकूण 854 शहरांचा समावेश करण्यात आला आहे

7 / 7

डॉ. पियरे मॅसेलॉट यांनी त्यांच्या संशोधनाच्या शेवटी लिहिले की, जर आपण आता यावर काम सुरू केले नाही तर 5,825,746 लोकांचा जीव गमवावा लागेल. या अहवालानुसार हा इशारा केवळ युरोपसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे

Web Title: Latest research climate change deaths will 5 8 millions around 2099 in europe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • Climate Change
  • Prophecy

संबंधित बातम्या

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
1

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
2

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Heatstroke Cases : राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी
3

Heatstroke Cases : राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी

अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट…
4

अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.