Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mansoon Health Tips : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ; स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले करतील आजार छूमंतर

पावसाळा आला की सुरु होतात ते आजारपण. वातावरणात होणारे बदल म्हणजेच मध्येच ऊन मध्येच पाऊस यामुळे हवेतील जंतू श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे याचा थेट परिणाम हा शरीरावर होतो. परिणाम सर्दी खोकला आणि ताप यांची साथ पसरायला वेळ लागत नाही. अनेकदा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊनही ताप आणि सर्दी पूर्णपणे जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला सतत हा त्रास जाणवत असल्यास स्वयंपाक घरातील मसाले घरचा वैद्य म्हणून काम करतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 02:25 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

हळद : हळद जंतू नाशक असून आयुर्देवात हळदीला मोठं महत्त्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हळदीचं सेवन गुणकारी ठरतं. रोज सकाळी हळदीचं दूध प्यायल्यास अनेक आजार दूर होतात.

2 / 5

लवंग :पावसाळ्यात तापाची साथ मोठ्या प्रमाणात वाढते. ताप खूप जास्त येत असल्यास लवंगाचा काढा करुन प्यायल्यास काही तासातच ताप उतरतो. लवंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीव्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल मोठ्या प्रमाणात असतात.

3 / 5

जीरं: अनेकदा पावसाळ्यात पचनसंस्था बिघडते. पोटाच्या वारंवार तक्रारी जाणवतात. त्यामुळे जेवणानंतर जीरं खाणं किंवा सकाळी जीऱ्याचं पाणी पिण्यानं पोटाचं आरोग्य सुधारतं.

4 / 5

काळी मिरी : काळी मिरी शरीरात उष्णता निर्माण करते. पावसाळ्यात बाहेरील वातावरणात अतिरिक्त थंडावा असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास काळ्या मिरीचा काढा योग्य प्रमाणात घेणं फायदेशीर आहे.

5 / 5

आलं : जेवणात आल्याचा समावेश असणं. आल्याचा रस किंवा आल्याचा चहा प्य़ायल्याने सर्दी आण खोकला कमी होण्यास मदत होते.

Web Title: Mansoon health tips panacea for cold and cough kitchen spices will cure diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • health
  • Monsoon

संबंधित बातम्या

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा
1

Navrashtra Navdurga: PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम? तज्ज्ञ मंजुषा गिरींचा खुलासा

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
2

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

Maharashtra HSC Exam 2025: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बारावी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
3

Maharashtra HSC Exam 2025: पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बारावी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर
4

Brain Stroke : मुंबईकरांनो, सावधान! एका तासात प्रत्येकी दोघांना ब्रेन स्ट्रोक, चिंताजनक आकडेवारी समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.