मधुमेह हा एक सामान्य जीवनशैली विकार आहे. ज्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तसेच नेहमीच्या खाण्याच्या सवयी आणि पद्धतींमध्ये काही सोपे बदल केले पाहिजे, जेणेकरून मधुमेहावर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवू शकता.
जसलोक हॉस्पिटलमधील ही शस्त्रक्रिया २१ वर्षीय इंजिनीअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यावर करण्यात आली. खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपली मेनिस्कस (गुडघ्यातील कुर्चा) गमावावी लागली होती.
आयआयटी मुंबईच्या संशोधनातून डीएनए आधारित उपचार पद्धती विकसित होत असून, भविष्यात अँटिबायोटिक उपचारांमध्ये मोठे बदल घडू शकतात. या पार्श्वभूमीवर डीएनए-आधारित ‘अॅप्टामर’ तंत्रज्ञानाकडे संशोधकांनी आशेने पाहण्यास सुरुवात केल
औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत ३० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढीचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारातील औषधांच्या किमतींवर पूर्णपणे झालेला नाही.
अमेरिकेत कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. इतकेच नाही, तर २० हून अधिक देशांमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. रुग्णसंख्येत झालेल्या वाढीमुळे जगभरात या विषाणूचा पुन्हा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सेक्स किंवा सेक्शुअल एज्युकेशन म्हटलं तर आजही या समाजात तितकसं खुलेपणाने बोललं जातं नाही. त्यामुळे हा याबाबत कुतुहल निर्माण होतं मुलांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हे पालकांना कळत नाही.
डायलिसिस रुग्णांसाठी पूर्वीप्रमाणे ४३ दिवसांचा अपूकल व डिस्चार्ज कालावधी पुन्हा लागू करावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून जोर धरत आहे.उपचारांसाठी एकदाच मंजुरी दिल्यास अनावश्यक धावपळ टळेल.
प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, सुधारित संसर्ग नियंत्रण प्रणाली आणि अत्याधुनिक हायब्रिड क्षमतांमुळे अचूकता, सुरक्षितता आणि रुग्णसेवेचे जागतिक मानक स्थापित करण्यात आले.
व्हिडिओ-ईईजी’ तपासणी प्रणाली केईएम रुग्णालयात कार्यरत असून तिच्या मदतीने गेल्या २५ वर्षांत सुमारे ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
आजकाल बदलत जाणारी जीननशैली आणि आहारात होत चाललेले बदल याचा सर्वात जास्त परिणाम हा महिलांच्या आरोग्यावर होत आहे. आजकाल पीसीओडी, पीसीओएस यांसारखं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे.
लवकरच विमा स्वस्त होणार असून विमा नियामक आयआरडीए पुढील ४-६ महिन्यांत अनेक मोठ्या सुधारणा लागू करणार आहे, ज्यामुळे विमा परवडणारा होईल. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम विमा कंपन्या एजंट आणि…
"कॉन्क्वॉरिंग एमएस डिसॅबिलिटीज" या शीर्षकाच्या या वैद्यकीय चर्चासत्रात न्यूरोलॉजिस्ट, पुनर्वसन तज्ञ आणि सहयोगी तज्ञांना एकत्र आणून एमएसमध्ये व्यापक काळजीचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली.
कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला की पहिले आठवतात ते कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम. सर्वात जास्त याचं सेवन उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी होतो. मात्र याचं अतिसेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.…
बेडशीटची नियमित स्वच्छता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावर घाम, मृत त्वचा, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात, जे डोळ्यांना दिसत नाहीत. तज्ञांच्या मते आठवड्यातून किमान एकदा बेडशीट बदलणे गरजेचे आहे.
धाराशिव जिल्ह्याला प्रथम, सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला. जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आयआयटी मुंबईच्या नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, प्रदूषणाच्या सततच्या संपर्कामुळे श्वसनमार्गांमध्ये श्लेष्माचे प्रमाण वाढले तर संरक्षण मजबूत होण्याऐवजी ते कमकुवत ठरते.