12th class Exam Form: राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Weather Alert: काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.परतीच्या वाटेवर असलेला मॉन्सून अपेक्षेप्रमाणे पुन्हा सक्रीय झाला आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला, अशातच आता दिवाळीपर्यंत हा पाऊस बसणार आहे.
सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोप वाढला असून 7 जुलै रोजी राज्यातील सर्वच भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय आहे जाणून घ्या एका…
Flop Propose Video: आता भावाच्या परिस्थतीवर हसावं की रडावं! निसर्गाच्या सानिध्यात गर्लफ्रेंडला प्रपोज करू पाहत होता मात्र निसर्गाला ते मान्य झाले नाही आणि मग काय घडलं ते आता तुम्हीच पहा.
मान्सूनमध्ये अनेक ठिकाणं पाहण्याजोगी बनवतात आणि यातीलच एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील लोणावळा हिल स्टेशन! तुम्हीही यंदा लोणावळ्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधी ट्रॅव्हल गाईड जाणून घ्या.
पावसाळा म्हणजे आल्हाददायक वातावरण, पण त्याचबरोबर काही संसर्गजन्य आजारांनाही आमंत्रण! पावसात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे हळद, आल्याचा चहा, लसूण, ताजी फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करून रोगप्रतिकारक…
पावसाळा आला की सुरु होतात ते आजारपण. वातावरणात होणारे बदल म्हणजेच मध्येच ऊन मध्येच पाऊस यामुळे हवेतील जंतू श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे याचा थेट परिणाम हा शरीरावर होतो. परिणाम…
पाऊस आणि पावसातला निसर्ग प्रत्येकाचं मन वेधून घेतं. हिरवागार डोंगर आणि धुक्याची चादर म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच. पावसात फिरण्यासाठी अशी काही धुक्याने वेढलेली गावं आहेत ज्यांना एकदातरी पावसाळ्यात भेट देणं…
पावसाळा सुरु झाला आहे. अशातच जर तुम्ही तुमची कार घेऊन लॉंग ट्रीपवर जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पावसाळ्यात ड्राईव्ह करताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट तर मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आले…
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आणि रान भाज्या उपलब्ध होतात. कोकणात निर्सगाच्या सानिध्यात उगणाऱ्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. भाज्यांच्या…
यावर्षी मान्सून नियोजित वेळेच्या 12 दिवसांपूर्वीच राज्यात दाखल झाला. गडचिरोली जिल्ह्यात लहान-मोठ्या नदी नाल्यांच्या काठावरील 154 गावांना पुराचा धोका आहे तर 112 गावे 2 महिन्यांपेक्षा जास्त दिवस संपर्काबाहेर असतात.
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. पर्यटनासाठी हा उत्तम काळ मानला जातो. याकाळात भारतातील सुप्रसिद्ध ठिकाण गोव्याचे सौंदर्य आणखीनच बहरते. गोव्यात फक्त बीचच नाही तर आणखीन अनेक गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी आहेत.…
Maharashtra rain update: राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसाने राज्यभरात दाणादाण उडाली आहे. आज पुन्हा मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला.
मागील चार दिवसांपासून माण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, तालुक्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या माणगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
Heavy Rain Warning in Maharashtra : महाराष्ट्रात पूर्व मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 'रेड' आणि 'ऑरेज' अलर्ट जारी केले आहेत.