Washim Water Storage: वाशिम जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक झाली आहे. ७५ लघु प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प कोरडे असल्याचे चित्र आहे.
मुंबईत वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्ग आणि अॅलर्जीजन्य आजारांचा धोका वाढला आहे. एच१एन१, डेंग्यू, मलेरिया आणि श्वसनविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गोंदियात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९७% पाऊस झाला आहे. यामुळे करपणाऱ्या धान पिकांना नवसंजीवनी मिळून दुबार पेरणीचे…
पावसाळ्यात गाडी चालवताना काचेवर पाणी साचून व्हिजीबिलीटी कमी झाल्यास अपघाताचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून स्वस्त व कमी वेळेसाठी 'हायड्रोफोबिक स्प्रे' किंवा लॉंग टाइम टिकणारे व उत्तम संरक्षण देणारे 'सिरॅमिक…
पावसाळ्यात चिखल, धूळ आणि गंज चढल्यामुळे बाईकच्या ब्रेकमधून कर्कश आवाज येतो, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होऊ शकतो. ब्रेकची नियमित स्वच्छता ठेवून, सँडपेपरने गंज साफ करून किंवा झिजलेले ब्रेक पॅड्स वेळेवर…
Avoid These Vegetable in Monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी आणि जंतूंच्या वाढीमुळे काही भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या ऋतूत कोणत्या भाज्या टाळाव्यात आणि सुरक्षित आहारासाठी कोणती काळजी…
Avoid These Places For Picnic In Monsoon: पावसाळ्यातील हिरवाई आणि धबधब्यांचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असले, तरी मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक येणाऱ्या पुरामुळे अनेक पर्यटनस्थळे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे…
Pneumonia Early Symptoms: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि संसर्गामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे न्यूमोनियाची लक्षणे कोणती आणि पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, जाणून घ्या.
पावसाळ्यात रस्ते निसरडे होत असल्याने अपघात टाळण्यासाठी कार आणि बाईकच्या ब्रेक ऑइल, ब्रेक पॅड्स आणि टायर ग्रिपची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. साचलेल्या पाण्यातून गाडी काढल्यानंतर 'ड्राय ब्रेकिंग' केल्याने…
Skin Infections In monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता आणि पावसात भिजल्यामुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग, रॅशेस, खाज आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा त्रासांपासून बचावासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.
पावसाळ्यातील चिखल, ओलावा आणि बुरशीमुळे कार एसी सिस्टीमचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे उन्हाळ्यात एसी अचानक बंद पडण्याचा धोका असतो. म्हणूनच, मोठा खर्च टाळण्यासाठी आणि उत्तम कुलिंगसाठी पावसाळा संपताच कार…
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची कडा खचणे, दरड कोसळण्याचा…
पाऊस पडायला लागला की, हमखास कांदा भजी खाऊया हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतं. पण कधी विचार केलाय का? पावसाळ्यातच कांदा भजी खावीशी का वाटतात? यामागे नेमके कारण काय, जाणून घ्या
Street Food Causes Food Poisoning In monsoon: पावसाळ्यातील थंड वातावरणात अनेकांना बाहरेचे चमचमीत आणि गरमागरम तळलेले पदार्थ खायला आवडतातं. परंतु यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.
पावसाळ्यात दुचाकी घसरण्याचा आणि खराब होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे वॉटरप्रूफ मोबाईल होल्डर, अँटी-फॉग हेल्मेट वायझर आणि चैन ल्युब्रिकंट यांसारखी साधने वापरणे गरजेचे आहे. या आवश्यक बाईक अॅक्सेसरीजमुळे मुसळधार पावसातही…
पावसाळ्यात कारचे नुकसान टाळण्यासाठी आणि ड्रायव्हिंग सुरक्षित करण्यासाठी दर्जेदार वायपर्स, अँटी-फॉगर फिल्म आणि वॉटरप्रूफ कव्हर्स यांसारख्या साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कार अॅक्सेसरीजमुळे काचांवर वाफ जमणे आणि चिखलामुळे…
Rain In Mahabaleshwar: महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील वरच्या बाजूचा काही भाग खचून मलबा रस्त्यावर आला असून, तो हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने गावाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट…
Malaria Early Symptoms: पावसाळ्यात मलेरियाचा धोका वाढतो, विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्ग गंभीर ठरू शकतो. त्यामुळे मलेरियाची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पावसाची रिमझिम सुरू झाली की, हवेत एक आल्हाददायक गारवा आणि मातीचा सुगंध दरवळू लागतो. अशा थंड आणि रोमँटिक वातावरणात संध्याकाळची मैफल जमवून आपल्या आवडत्या पेयाचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच…
पावसाच्या थेंबांचे बाष्पीभवन केवळ पर्जन्यमान कमी करत नाही, तर वातावरणातील उष्णतेचे संतुलन आणि ढगनिर्मितीच्या प्रक्रियेवरही परिणाम करते. थेंबांचे बाष्पीभवन झाल्यामुळे वातावरणाचा खालचा थर थंड होतो.