Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ 3 समस्या असल्यास नारळाचे पाणी पोहचवेल हानी, वेळीच राहा जाणकार

आजही भर उन्हात नारळ पाणी प्यायल्यावर आपल्या शरीरात एक वेगळीच तरतरी येत असते. कित्येक जण तर रोज नारळ पाणी पित असतात. यात लहानग्यांपासून थोरांपर्यंतचा समावेश आहे. तसेच आपल्या जवळील व्यक्ती आजरी असल्यास त्याला आपण नारळ पाणी सुद्धा देतो. नारळ पाणीचे फायदे तर तुम्ही खूप ऐकले असेल पण जसे प्रत्येक गुणकारी गोष्ट दुसऱ्यासाठीही गुणकारी ठरेल असे नसते. चला जाणून घेऊया असे कोणते लोकं आहे ज्यांनी नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 07, 2024 | 06:15 AM

या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी पिण्याचे फायदे जरी असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. काही आजारांनी त्रस्त असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. त्यांनी तसे न केल्यास त्यांना नफ्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.

2 / 5

ज्यांना लोकांना अपचनाचा त्रास होतो त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. नारळ पाणी प्यायल्याने त्यांना पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. याचे कारण म्हणजे नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते, जे पोटाला हानी पोहोचवू शकते.

3 / 5

ज्या लोकांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी वारंवार नारळ पाणी पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे दोन्ही किडनी निकामी होऊ शकतात.

4 / 5

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना अनेकदा नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त नारळ पाणी प्याले तर तुमचा बीपी खूप कमी होऊ शकतो.

5 / 5

अधूनमधून नारळाचे पाणी पिण्यात काही नुकसान नाही, परंतु जर तुम्ही ते जास्त प्याल तर ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. परिणामी तुम्ही तंदुरुस्त होण्याऐवजी आणखी आजारी पडू शकता.

Web Title: People with these 3 health problem should avoid coconut water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 06:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.