Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

आजच्या काळात पृथ्वीवर पाप, अन्याय आणि अत्याचार यांचा थैमान माजलेला दिसतो. प्रत्येकजण म्हणतो “हेच तर कलियुग आहे!” खरंच, शास्त्रांनुसार कलियुग हेच ते युग आहे जिथे अधर्म सर्वाधिक वाढतो आणि माणुसकी हळूहळू नष्ट होऊ लागते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 12, 2025 | 02:58 PM

कलियुग कधी संपणार! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

पुराणांमध्ये लिहिलं आहे की, कलियुगात बाप मुलाचा नसेल आणि मुलगा बापाचा नसेल. म्हणजेच नातेसंबंध, प्रेम आणि विश्वास या सगळ्या गोष्टींमध्ये फट पडेल.

2 / 5

सुरुवात झाली होती सत्ययुगापासून, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग १७,२८,००० वर्षांचे होते आणि त्या काळात सत्य, धर्म आणि ज्ञान यांचे राज्य होते. यानंतर आले त्रेतायुग, प्रभू श्रीरामांचा काळ, या युगाची लांबी होती १२,९६,००० वर्षे. त्यानंतर आले द्वापरयुग, श्रीकृष्णांचा काळ, ज्याचे कालमान ८,६४,००० वर्षे होते.

3 / 5

आणि आता चालू आहे कलियुग, ज्याचे एकूण आयुष्य ४,३२,००० वर्षे असल्याचे पुराणांमध्ये नमूद आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून निरोप घेतल्यानंतर म्हणजेच सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी (इ.स.पू. ३१०२) कलियुगाची सुरुवात झाली.

4 / 5

म्हणजे आपण सध्या अजूनही कलियुगाच्या पहिल्याच टप्प्यात आहोत! याचा अर्थ: अजून ४,२६,९०० वर्षे या युगाचा काल बाकी आहे.

5 / 5

कलियुग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि पृथ्वीवर धर्म, सत्य आणि सद्गुणांचा नवा काळ येईल, असं शास्त्र सांगतं.

Web Title: When will kali yuga end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Kali Yuga
  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…
1

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या
2

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…
3

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा
4

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.