Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववधू लग्नानंतर गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? यामागील कारण ऐकून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात विवाह सोहळयाला विशेष महत्व आहे. विवाह हा केवळ सोहळा नसून दोन व्यक्तींचे मिलन असते.लग्नातील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वर आणि नववधूचा गृहप्रवेश केला जातो. गृह्प्रवेशासाठी घराच्या उंबरठ्यामध्ये तांदळाचे माप ठेवले जाते. हा क्षण सर्वच नववधूंसाठी अतिशय भावनिक असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नववधू लग्नानंतर गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? हा विधी नेमका का केला जातो, यामागे काय शास्त्रीय कारण आहे? याबद्दल सविस्तर माहिती सविस्तर सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 10, 2025 | 11:40 AM

नववधू लग्नानंतर गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? यामागील कारण ऐकून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

लग्न झाल्यानंतर नववधू पहिल्यांदाच सासरी प्रवेश करते. घरातील प्रवेशदरम्यान तांदळाचे माप ठेवले जाते. हे मापो उजव्या पायाने ओलांडले जाते. त्यानंतर नववधू घरात प्रवेश करते.

2 / 5

हिंदू संस्कृतीत नववधूला सासरी लक्ष्मी सामान मानले जाते. गृहप्रवेश करून देवी लक्ष्मी घरात धन-धान्य आणि ऐश्वर्य घेऊन येते, तसेच वधूच्या शुभ पावलांमुळे सासरच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, म्हणून गृह्प्रवेशाचा विधी केला जातो.

3 / 5

कलशामध्ये ठेवलेले तांदूळ अन्न, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नववधूच्या आगमनामुळे घरात कधीच अन्न, संपत्ती आणि आनंदापासून वंचित राहणार नाही, असे मानले जाते.

4 / 5

गृहप्रवेश हा केवळ विधी नसून घराची गृहलक्ष्मी म्हणून सन्मानित करण्याचा प्रयत्न असतो. नववधू समृद्धी आणि शुभतेचा स्रोत असते.

5 / 5

नववधूच्या आगमनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपूर्णतेचे एक सुंदर शुभ प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीत केलेल्या जाणाऱ्या प्रत्येक विधीला विशेष महत्व आहे.

Web Title: Why does the bride exceed the measure of rice while entering the house after marriage hindu wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Hindu Marriage
  • traditions
  • Wedding Season

संबंधित बातम्या

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे ‘डीवाईन वेडिंग’चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील
1

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे ‘डीवाईन वेडिंग’चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.