अनेकदा ऐकण्यात येतं की वधू किंवा वराची पत्रिका ही मांगलिक आहे. हे मांगलिक असणं म्हणजे नक्की काय, याचा आपल्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होतो का ? असे प्रश्न आहेत.
हिंदू विवाह सोहळ्यात सप्तपदीच्या सात वचनांना विशेष महत्व आहे. सप्तपदी घेतल्यानंतर विवाह सोहळा पूर्ण होतो. लग्नात नवरा नवरी सप्तपदी घेऊन आयुष्यभराची विवाह गाठ बांधतात. लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्यात…
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, हिंदू विवाहासाठी कन्यादान विधी कायद्याने आवश्यक नाही. साक्षीदारांना परत बोलावण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या टिप्पणीने याचिका फेटाळली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तापलेलं वातावरण होतं. एका प्रेमीयुगुलाच्या लग्नावरुन वातावरणात (Intercaste Marriage) तणाव स्पष्ट जाणवत होता. या लग्नाला दोघांच्याही घरातून विरोध होता, कारण लग्न आंतरधर्मीय होतं. त्यामुळं…