आता तुमचं जर नुकतंच लग्न झालं असेल किंवा तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. कारण लग्न झाल्यानंतर आपण सर्वाधिक पैसा कुठे वाया घालवतो आणि तो कसा…
महाराष्ट्रीय परंपरेमध्ये हिंदू विवाह सोहळ्याला विशेष महत्व आहे. विवाह सोहळा पार पडल्यानंतर नववधू आणि नवदेव दोघेही उखाणे घेतात. चला तर पाहुयात नववधूसाठी भन्नाट उखाणे.
लग्नात उखाणे घेणे ही पूर्वीच्या काळापासून चालत असलेली जुनी आणि पारंपरिक प्रथा आहे. ही प्रथा अजूनही फॉलो केली जात आहे. लग्नात घेता येतील असे नववधू वरासाठी भन्नाट उखाणे.
couple Pre Wedding Shoot Viral : पांढरे कपडे घालून चिखलाच्या पाण्यात झोपले अन् कपलच्या अनोख्या प्री-वेडिंग शूटची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. दृश्य पाहून लोक म्हणाले, "ते एकत्र मृत्यूचा…
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी विवाह सोहळ्यात परिधान केलेले दागिने पाहून नेटकरीसुद्धा आश्चर्यचकित झाले आहे. दागिन्यांसोबत रश्मिकाने लग्नाच्या वेळी…
प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस म्हणजे आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करणे. लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने साखरपुडा केला जातो. हिंदू विवाहात केलेल्या जाणाऱ्या प्रत्येक सोहळ्याला विशेष महत्व आहे. साखरपुड्याच्या दिवशी…
लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाल्यानंतर साड्या आणि इतर अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. सर्व गोष्टींची खरेदी झाल्यानंतर हळदीसाठी नेमका कसा लुक करावा? हे बऱ्याचदा सुचत नाही. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस…
लग्नसराईच्या दिवसांमध्ये नववधूसाठी मंगळसूत्राची खरेदी करायची असल्यास ठाण्यातील पीएनजी ज्वेलर्सला नक्की भेट द्या.लांब मंगळसूत्रांपासून ते अगदी रोजच्या वापरात घालता येतील अशा डेलिवेअर मंगळसुत्रच्या अनेक डिझाईन उपलब्ध आहेत.
फॅशनच्या युगात अनेक नवनवीन गोष्टींमध्ये बदल होत आहे. लग्नातील रिसेप्शनला लुक स्टायलिश आणि उठावदार दिसण्यासाठी हेवी डिझाईन असलेल्या लेहेंग्याची निवड केली जाते. लेहंग्यावरील लुक सुंदर दिसण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या पॅर्टनमधील ब्लाऊज…
लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात विवाह सोहळयाला विशेष महत्व आहे. विवाह हा केवळ सोहळा नसून दोन व्यक्तींचे मिलन असते.लग्नातील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वर आणि नववधूचा गृहप्रवेश केला…
भारतामध्ये जोडपी आता गोंगाटापेक्षा शांत, पवित्र आणि अध्यात्मिक मंदिरांमध्ये विवाह करण्यास अधिक आकर्षित होत आहेत. विविध राज्यांतील प्राचीन मंदिरे दिव्यता, निसर्ग आणि संस्कृतीच्या संगमात अविस्मरणीय वेडिंग अनुभव देतात.
लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच महिला सुंदर साडी नेसून छान तयार होतात. केसांमध्ये गजरा घातल्याशिवाय लुक पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. मोगरा किंवा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला सुंदर गजरा केसांची शोभा वाढवतो. बऱ्याचदा हेअर…
लग्न सोहळ्यातील सर्वच लहान मोठ्या विधींनी आणि परंपरांना खूप जास्त महत्व आहे. लग्नाच्या आधल्या दिवशी वधू वराला हळद लावली जाते. हळदी कार्यक्रमाशिवाय लग्नसोहळा अपूर्णच वाटतो. हळदीच्या दिवशी वधू वराला हळद…
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळख असलेली पैठणी साडी जगभरात फेमस आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमात महिला पैठणी साडी नेसताना. पैठणी साडीवर असलेले आकर्षक मोर, रेशमी धाग्यांचा वापर करून विणलेली…
लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांच्या दिवशी महिला साडी नेसतात. सगळ्यांचं कांजीवरम साडी नेसायला खूप जास्त आवडते. दक्षिण भारतात टेम्पल ज्वेलरी प्रसिद्ध आहे. फॅशनच्या युगात टेम्पल कानातल्यांचा मोठा ट्रेंड आला आहे.…
सोनं चांदीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून खूप मोठी वाढ होताना दिसून येत आहे. हल्ली सर्वच महिला सोन्याचे दागिने घालण्याऐवजी वेगवेगळे मोत्याचे किंवा कुंदनचे दागिने घालण्यास…
प्रत्येक वधूच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे लग्न. लग्न ठरल्यानंतर तीन ते चार महिने आधीपासूनच तयारी सुरु केली जाते. लग्नात नवरीच्या हातांवर शोभून दिसेल अशी सुंदर मेहंदी काढली जाते. मेहेंदीशिवाय…