Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केळी आणि संत्र्याला मागे टाकत आंबा कसा बनला फळांचा राजा? ही आहेत प्रमुख कारणे

देशात केळी, संत्री, जांभूळ अशा अनेक फळांचे सेवन केले जाते मात्र तरीही आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. असे का आणि आंब्यालाच फळांचा राजा का म्हटले जाते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की यामागे अनेक कारणे आहेत. देशात सर्वाधिक प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते आणि भारतीय आंब्यांना जगभरात भरपूर मागणी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 12, 2025 | 02:16 PM

केळी आणि संत्र्याला मागे टाकत आंबा कसा बनला फळांचा राजा? ही आहेत प्रमुख कारणे

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

आंबा हा फक्त त्याच्या चवीसाठी ओळखला जात नाही तर त्यात आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक जीवनसत्वे आणि संयुगे देखील असतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते

2 / 5

आंब्यामध्ये इतर फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याच्या फायद्यांमुळे त्याला फळांचा राजा म्हटल्याचे सांगितले जाते

3 / 5

भारत देश आंबा उत्पादनात जगात आघाडीवर आहे. २६.३ मेट्रीक आंब्याच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंडोनिशिया आहे. जगभरात भारतीय आंबा फार लोकप्रिय आहे

4 / 5

आंब्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. हे कोलेस्ट्राॅल कमी करण्यासही मदत करते

5 / 5

भारतीय आंब्याची निर्यात फार मोठ्या प्रमाणात होत असून अनेक दशकांपासून यात वाढ होत आहे. याचा थेट परीणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. आपल्या याच गुणांमुळे त्याला फळांचा राजा म्हटले जाते

Web Title: Why is mango called the king of fruits know the main reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • healthy fruits
  • new information

संबंधित बातम्या

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड
1

‘हापूस’कडून निराशा! मोहोर ७० टक्के मात्र फळ केवळ…; उत्पादन खर्च मिळणेही अवघड

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी
3

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.