दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. आतड्यांची हालचाल न झाल्यामुळे चिडचिड, गॅस, डोकेदुखी आणि थकवा…
उपाशी पोटी किंवा चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांचे सेवन कायमच सकाळच्या नाश्त्यात करावे. यामुळे खाल्लेले पदार्थ सहज पचन होतात.
सकाळच्या नाश्त्यात नियमित ताज्या फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर डिटॉक्स होते, आतडे स्वच्छ होतात आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.
Most Expensive Fruit: तुम्ही जगभरातील अनेक महागड्या गोष्टींबद्दल ऐकले असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा खरबूजाबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत नवीन कारपेक्षा जास्त आहे. चला जाणून घेऊया.
पिवळे दात चारचौघात लाज आणतात. अनेकदा दात घासूनही दातांवर पिवळा थर चढू लागतो. यावर उपाय म्हणून अनेकजण केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करू पाहतात. पण आज आम्ही तुम्हाला असा काय उपाय सांगणार…
आतड्यांचे आरोग्य कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. कारण आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. जाणून घ्या आतड्या निरोगी ठेवण्यासाठी काय खावे.
हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहीवेळा शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. हवेतील आर्द्रता आणि थंडाव्यामुळे सर्दी-खोकला, ताप इत्यादींसोबतच शरीरातील ऊर्जा कमी कमी होऊन जाते. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष देण्यास…
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. नैसर्गिक पदार्थांचे नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी होईल. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आजारी पडतात. सर्दी, खोकला, कफ, साथीचे आजार इत्यादीचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळी हंगामी फळे आणि भाज्या…
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पोषक घटकांची खूप जास्त आवश्यकता असते. कारण वारंवार सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. रोगप्रतिकारशक्ती…
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने असंख्य रुग्ण त्रस्त आहेत. हा आजार कधीच बरा होत नाही. रक्तात साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी लक्ष न दिल्यास रक्तात…
जगभरात हृद्यासंबंधित आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉजेक, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. हृदयाचे आरोग्य बिघडण्यास उच्च कोलेस्ट्रॉल कारणीभूत करते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून…
आंबट गोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. संत्र्याचा रस किंवा मिठाई आवडीने खाल्ली जाते. संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच…
पेरू खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक शरीराचे कार्य सुधारण्यासोबतच शरीर आतून हेल्दी आणि निरोगी ठेवतात. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
आंबट गोड चवीचे बेरीज खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या रंगाच्या बेरीज पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराचे हानिकारक पेशींपासून नुकसान होऊ देत नाहीत. रोजच्या आहारात…
Healthy Fruits : हिवाळ्यात प्रदुषणाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे फुफ्फुसांची खास काळजी घ्यावी लागते. अशात न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी 8 हेल्दी फ्रुट्सची नावे शेअर केली आहेत जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत…
पेरू हे एक असं फळ आहे, जे सहज मिळतं आणि बहुतांश लोकांना आवडतं. बाजारात हे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये मिळतं. एक आतून गुलाबी रंगाचं असत तर एक पांढऱ्या रंगाचं, दोन्ही प्रकारांमध्ये…
विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेल्या गुणधर्मांचा त्वचा, केस आणि आरोग्यावर सकरात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित विटामिन सी युक्त…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता…