जगभरात हृद्यासंबंधित आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉजेक, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. हृदयाचे आरोग्य बिघडण्यास उच्च कोलेस्ट्रॉल कारणीभूत करते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून…
आंबट गोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. संत्र्याचा रस किंवा मिठाई आवडीने खाल्ली जाते. संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच…
पेरू खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर घटक शरीराचे कार्य सुधारण्यासोबतच शरीर आतून हेल्दी आणि निरोगी ठेवतात. जाणून घ्या पेरू खाण्याचे फायदे.
आंबट गोड चवीचे बेरीज खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या रंगाच्या बेरीज पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराचे हानिकारक पेशींपासून नुकसान होऊ देत नाहीत. रोजच्या आहारात…
Healthy Fruits : हिवाळ्यात प्रदुषणाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे फुफ्फुसांची खास काळजी घ्यावी लागते. अशात न्यूट्रिशनिस्ट लिमा महाजन यांनी 8 हेल्दी फ्रुट्सची नावे शेअर केली आहेत जे फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत…
पेरू हे एक असं फळ आहे, जे सहज मिळतं आणि बहुतांश लोकांना आवडतं. बाजारात हे प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये मिळतं. एक आतून गुलाबी रंगाचं असत तर एक पांढऱ्या रंगाचं, दोन्ही प्रकारांमध्ये…
विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेल्या गुणधर्मांचा त्वचा, केस आणि आरोग्यावर सकरात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित विटामिन सी युक्त…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता…
मधुमेह झाल्यानंतर आहारात अतिसाखर युक्त पदार्थांचे आणि फळांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचते. रक्तात वाढलेली साखर शरीराला हानी पोहचवते.
कायमच निरोगी राहण्यासाठी आहारात डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. नियमित एक किंवा आठवड्यातून दोनदा डाळिंब खाल्यामुळे आरोग्य सुधरण्यास मदत होते. लाल चुटुक इवलुसे दाणे चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा प्रभावी ठरतात. शरीरात…
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर कधीच वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकून राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात किंवा आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीर कायमच तंदुरुस्त आणि मजबूत राहते. अनेक…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. आंबट गोड चवीचा पेरू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पेरूमध्ये असलेले फायबर आणि विटामिन सी, फायबर इत्यादी आवश्यक घटक आढळून येते. पेरूसोबत…
निरोगी आरोग्यासाठी फळे खाणे अतिशय महत्वाचे आहे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच कायमच मजबूत राहते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या फळांचे सेवन केले जाते. त्यामध्ये…
हिंदू कॅलेंडरनुसार, २५ जुलैपासून श्रावणाला सुरुवात होणार आहे. हा महिना व्रत-वैकल्य आणि पुजेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात श्रवणाला विशेष महत्त्व असून हा महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला…
वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेमधील कोलेजन कमी होऊन जाते. त्वचेमधील कोलेजन कमी झाल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. याशिवाय चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या कमी…
शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे बऱ्याचदा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी या फळांचे नियमित सेवन करावे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. साथीच्या आजारांची लागण शरीराला झाल्यानंतर सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे…
त्वचेवरील नैसर्गिक सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी बाजरातील स्किन ब्राइटनिंग क्रीम लावतात तर कधी महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. मात्र त्वचेवरील…