Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही…; बीड हत्या प्रकरणावरुन मुंडेंच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांचेच मित्रपक्ष असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धसकडून केली जात आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 10, 2025 | 03:27 PM
Chandrashekhar Bawankule expressed feelings about the Ghar Ghar Chalo campaign

Chandrashekhar Bawankule expressed feelings about the Ghar Ghar Chalo campaign

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन दीड महिना होऊन गेला असून सत्ताधारी महायुती जोरदार कामाला लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी दारुण पराभवाचं खापर मित्रपक्षांवर फोडत आहे. मविआमधील अंतर्गत नाराजी आता समोर आली असून आता यावरुन विरोधकांनी देखील टोला लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले.

भाजपकडून घरघर चलो अभियान सुरु करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे भाजपने संघटना बांधणीची तयारी सुरु केली आहे. याबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज आमच्या पक्षाचे संघटन पर्वाच घरघर चलो अभियान होत आहे. महाराष्ट्राच्या एक लक्ष बूथ वर अध्यक्ष ते प्रदेशअध्यक्षपर्यंत सर्व संघटना एक बूथ वर आम्ही जातो आहे. दीड कोटी सदस्य संख्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करतोय. 12 तारखेला शिर्डीला अधिवेशन आहे. लोकांनी आम्हाला जी तीन कोटी सतरा लाख मत दिली आम्हाला निवडून आणलं त्यामुळे अधिवेशन मध्ये आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत. गतिशील पणे महाराष्ट्र पुढं जाण्यासाठी महसुल अजेंडा पडण्याचा आहे, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बीड हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीमान्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मला वाटतं वस्तुस्थितीवर गेला पाहिजे धनंजय मुंडे यांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्ट तपासामध्ये येत नाहीत ज्या दिवशी ते तपासा देतील त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तपास मजबूत आहे आरोपी कोर्टातून सुटणार नाही यासाठी सरकार काम करत आहे योग्य तपास सुरू आहे. राजीनामामध्ये कोणाचा कस काढायचा नाही,” असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे ते म्हणाले की, “मी सुरेश धस यांना भेटलो आहे. उद्याही भेटणार आहे नेमकं या प्रकरणात राजकारण झालं आमच्याकडून किंवा कोणाकडून तपासाला वेगळं येतं आपले विरोधी पक्षाचे सर्वांची जबाबदारी आहे की या प्रकरणांमध्ये जागृती आहे त्याला शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी एकजूटपणे काम केले पाहिजे. मला या प्रकरणात कोणावर आरोप करायचा नाही मात्र आरोपीला मदत नाही झाली पाहिजे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले नाही पाहिजे,” असे मत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होणार आहेत. त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे जोरदार राजकारण रंगले. यावरुन आता बावनकुळे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले. हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरे यांनी सोडला म्हणून ते भाजपमध्ये येत आहोत. त्यांचे आणि भाजपचे विचार सारखे आहेत. हिंदुत्वाचे विचार आहेत म्हणून त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांनी कुठलीही अपेक्षा व्यक्त केली नाही. भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी ते भाजपमध्ये आले आहेत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Bjp chandrashekhar bawankule expressed feelings about the ghar ghar chalo campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • BJP
  • chandrashekhar bawankule

संबंधित बातम्या

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
1

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?
2

Bihar Election 2025: बिहारच्या राजकारणात नवीन पक्षांचा प्रवेश, ‘हे’ पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवणार, २०२० मध्ये किती उमेदवार होते?

Rahul Gandhi: सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून राहुल गांधींचा BJP-RSSवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लडाखची संस्कृती धोक्यात’
3

Rahul Gandhi: सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून राहुल गांधींचा BJP-RSSवर हल्लाबोल; म्हणाले, ‘लडाखची संस्कृती धोक्यात’

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
4

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.